शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शेतक-यांचा राजधानीत कर्जमाफीसाठी एल्गार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2018 7:58 PM

1 / 5
नवी दिल्ली : भारतीय किसान युनियनच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्यांनी महापंचात अंतर्गत कर्जमाफीसाठी एल्गार पुकारला आहे.
2 / 5
देशातील शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्ज आहे. कर्जाला कंटाळून अनेक शेतकरी आत्महत्या करत आहे.
3 / 5
त्यामुळे सरकारने स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी मान्य करुन शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी.
4 / 5
सरकारने कर्जमाफी नाही केल्यास 2019 च्या निवडणूकीत त्याचे पडसाद दिसून येतील, असा इशारा येथील शेतकऱ्यांनी सरकारला दिला आहे.
5 / 5
दरम्यान, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे आंदोलन शमल्यानंतर राजधानी दिल्लीमध्ये शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी आंदोलन छेडले आहे.
टॅग्स :FarmerशेतकरीNew Delhiनवी दिल्ली