शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नारळ पाणी पिण्याचे हे आहेत फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2018 8:19 PM

1 / 5
नारळ पाणी पिण्यासाठी सकाळची वेळ सगळ्यात उत्तम असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे.
2 / 5
नारळ पाणी प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळते. रोग प्रतिकारक शक्ती वाढते तसंच आजारांना लांब ठेवण्यास मदत होते.
3 / 5
वाढलेल्या वजनापासून त्रस्त असणाऱ्यांसाठी नारळ पाणी अतिशय फायद्याचं आहे.
4 / 5
काही लोक अंड्यातील पांढरा भाग नारळ पाण्यात मिसळून पितात त्यामुळे शरीराला प्रोटीन्स व कॅल्शिअम मिळतात.
5 / 5
थायरॉइड हार्मोन्सला संतुलित ठेवण्याचं काम नारळ पाणी करतं. सकाळी नारळ पाणी प्यायल्याने थायरॉइड हार्मोन्स नियंत्रित राहतात.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स