नशिबावर आयुष्य सोडणाऱ्यांची संख्या जास्त असली तरी काही निवडक लोक असे आहेत जे स्वतःचे नशीब स्वतःच्या हाताने लिहितात. अशीच एक व्यक्ती म्हणजे लक्ष्मण दास मित्तल. ...
आज एक भाऊ आशियातील सर्वात श्रीमंत उद्योजक आहे, तर दुसऱ्या भावाच्या कंपन्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात आहेत आणि मोठ्या कर्जाच्या बोज्याखाली दबल्या आहेत. ...
कोरोनामुळे देशव्यापी लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर रेल्वे मंत्रालयानं ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे भाड्यात दिलेली सवलत बंद केली होती. पाहा यातून रेल्वेनं किती कोटी कमावले आहेत. ...