अहमदनगर: अकोले तालुक्यातील प्रवरा नदी पात्रातील दुर्घटनेत मृत्यू झालेल्या जवानांच्या पार्थिवाला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण केले.
दुष्काळाची दाहकता: सांगलीतील जतमध्ये पावणेदोन लाख लोकांना टँकरने पाणीपुरवठा
डोंबिवली - कंपनीच्या स्फोटात आतापर्यंत ६ मृत्यू तर ५७ जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Investment: आपण केलेल्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळावा, असे प्रत्येकाला वाटत असते. तसेच निवृत्तीनंतर गुंतवलेल्या पैशामधून त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला अधिकाधिक लाभ मिळावा, असे त्यांना वाटत असते.