IPL 2023: टीम इंडियाच्या सध्याच्या आघाडीच्या खेळाडूचं वयाच्या १४-१५ व्या वर्षी अपहरण झालं होतं. मोटारसायकलवरून आलेल्या काही मुलांनी त्याला पळवून नेलं आणि बोटे कापून टाकण्याची धमकी दिली होती. हे सर्व त्याने मॅच खेळू नये म्हणून करण्यात आले होते ...
प्राजक्ताने तिच्या आईला 'वैभव तुला जावई म्हणून चालेल का' असे देखील विचारले होते. प्राजक्ता माळीच्या ‘त्या’ वक्तव्यावर वैभव तत्ववादीने पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. ...