शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
2
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
3
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
4
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
5
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
6
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
7
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
8
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
9
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
10
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
11
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
12
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
13
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
14
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अंबानी-अदानी-मस्क-झुकरबर्ग यांनाही मागे टाकलं...
15
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
16
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
17
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
18
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
19
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
20
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा

जलसंजीवनी जनजागृती सप्ताह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 4:18 AM

दरवर्षी जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हा सप्ताह साजरा केला जातो. भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटनेच्या परभणी शाखेच्या वतीने यावर्षीही या सप्ताहनिमित्त ...

दरवर्षी जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हा सप्ताह साजरा केला जातो. भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटनेच्या परभणी शाखेच्या वतीने यावर्षीही या सप्ताहनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. अतिसारामुळे लहान मुलांमध्ये मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. हे बालमृत्यू जलसंजीवनीच्या योग्य वापरामुळे टाळले जाऊ शकतात. या अनुषंगाने बालरोगतज्ज्ञ संघटनेच्या वतीने जिल्ह्यात जनजागृती केली जात आहे. विविध ठिकाणी या निमित्ताने कार्यक्रम घेऊन पालकांना घ्यावयाची काळजी, या विषयी माहिती दिली जात आहे. बाळास सतत तहान लागणे, पाणी पिण्याचे प्रमाण वाढणे, त्वचा कोरडी वाटणे, बाळाचे वजन कमी होणे, डोळे खोल जाणे, डोळ्यातील अश्रूंचे प्रमाण कमी होणे, बाळाचे लघवीचे प्रमाण कमी होणे, अशी लक्षणे आढळल्यास बालकास जलसंजीवनी देणे आवश्यक आहे. सर्व शासकीय रुग्णालयातही पाकिटे उपलब्ध आहेत, असे बालरोगतज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. संदीप कार्ले यांनी सांगितले.