शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

परभणी: येलदरीत ९८ तर सिद्धेश्वरमध्ये ७५ टक्के साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 11:57 PM

येथील येलदरी धरणामध्ये सद्यस्थितीत ९८.११ टक्के जीवंत पाणीसाठा झाला असून सिद्धेश्वर धरणामध्ये ७५.५२ टक्के पाणी झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयेलदरी (परभणी ): येथील येलदरी धरणामध्ये सद्यस्थितीत ९८.११ टक्के जीवंत पाणीसाठा झाला असून सिद्धेश्वर धरणामध्ये ७५.५२ टक्के पाणी झाले आहे.बुुलढाणा जिल्ह्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने येलदरीच्या वरील खडकपूर्णा धरण भरले आहे. त्यामुळे खडकपूर्णाच्या पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीत करण्यात आला. त्यामुळे पूर्णेतून हे पाणी येलदरी धरणामध्ये मोठ्या प्रमाणात दाखल झाले. त्यामुळे अनेक वर्षानंतर येलदरी धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. आता धरणात ७९३.९८९ दलघमी म्हणजेच ९८.११ टक्के जीवंत पाणीसाठा झाला आहे. गेल्या २४ तासांत या धरणात ६.५२८ दलघमी पाणी दाखल झाले. यातील ६.३८७ दलघमी पाण्याचा विद्युत निर्मिती केंद्रातून विसर्ग करण्यात येत आहे. येलदरीतून सोडलेले पाणी हिंगोली जिल्ह्यात असलेल्या सिद्धेश्वर धरणामध्ये जमा झाले आहे. त्यामुळे सिद्धेश्वर धरणातही सद्यस्थितीला ७५.५२ टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या २४ तासांत या धरणात ७.२३१ दलघमी पाणी दाखल झाले. त्यामुळे धरणातील पाणीपातळीत वाढ झाली आहे. येलदरी व सिद्धेश्वर या दोन्ही धरणांमध्ये पाणीसाठा वाढल्याने परभणी व हिंगोली या दोन जिल्ह्यातील अनेक गावांचा व शहरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. शिवाय सिंचनाचा प्रश्नही मार्गी लागला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीDamधरणIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पWaterपाणी