शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

परभणी : ४ गावांतील शेतकऱ्यांचे दुष्काळी अनुदान थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 12:43 AM

राज्य शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळ अनुदानाच्या दुसºया टप्याची रक्कम ६ महिन्यांपासून थकली आहे. तालुक्यातील चार गावांतील ४ हजार ३३७ शेतकऱ्यांचे दुसºया टप्याचे १ कोटी ३ लाख रुपये थकले आहेत. दुष्काळग्रस्त परिस्थितीत तात्काळ अनुदान देण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत : राज्य शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळ अनुदानाच्या दुसºया टप्याची रक्कम ६ महिन्यांपासून थकली आहे. तालुक्यातील चार गावांतील ४ हजार ३३७ शेतकऱ्यांचे दुसºया टप्याचे १ कोटी ३ लाख रुपये थकले आहेत. दुष्काळग्रस्त परिस्थितीत तात्काळ अनुदान देण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.राज्यात दुष्काळाने होरपळलेल्या १५१ तालुक्यातील शेतकºयांना राज्य शासनाने अनुदान जाहीर केले आहे. या संदर्भात २५ जानेवारी रोजी शासन निर्णय जाहीर करण्यात आला. हे अनुदान दोन टप्प्यात दिले जाणार असून बागायती पिकांसाठी ९ हजार रुपये हप्ता या प्रमाणे दोन टप्प्यात १८ हजार रुपये हेक्टरी अनुदान तर खरीप व रबी पिकांसाठी ३ हजार ४०० रुपये हप्त्याप्रमाणे ६ हजार ८०० रुपये हेक्टरी अनुदान दोन टप्यात जमा केले आहे. मानवत तालुक्याला २४ कोटी ८१ लाख २० हजार रुपये प्राप्त झाले होते. यामध्ये तालुक्यातील ५३ गावांतील शेतकºयांच्या खात्यावर अनुदानाचा पहिला हप्ता तर ४९ गावांतील शेतकºयांच्या खात्यावर अनुदानाचा दुसरा हप्ता जमा करण्यात आला. मात्र मानवत, मंगरुळ बु., वझूर बु., हमदापूर या गावांतील एकूण ४ हजार ३३७ शेतकरी दुसºया हप्त्यापासून वंचित राहिले आहेत. या शेतकºयांचे १ कोटी ३ लाख ६५ हजार ९६४ रुपयांचे अनुदान मागील पाच महिन्यांपासून थकले आहे. दरम्यान, मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच ेलोकसभा निवडणूक जाहीर झाल्याने प्रशासनाकडून आचारसंहितेचे कारण पुढे करण्यात आले. २६ मे रोजी निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंंतर एक महिना उलटला तरी अद्यापपर्यंत अनुदान वर्ग केले नाही. मानवत शिवारातील १९०२, मंगरूळ बु. १२०४, वझूर बु. येथील ५९६, हमदापूर ६३५ असे एकूण ४ हजार ३३७ शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीfundsनिधीdroughtदुष्काळState Governmentराज्य सरकार