महाराष्ट्रातील तमाम भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री गणेशमूर्तीचे गणेशभक्तांच्या अपुर्व उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात गुरुवारी जिल्ह्यातील १ हजार ५७४ मंडळांनी विसर्जन केले. जिल्हाभरात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला न ...
जिल्ह्यातील वाळू घाटांची निवड करून हे घाट लिलाव प्रक्रियेत ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर घाट प्रस्तावित करण्याचे अधिकार आता तालुकास्तरीय समितीला देण्यात आल्याने तालुका समित्यांच्या अधिकारात वाढ झाली आहे़ ...
आगामी विधानसभा निवडणुका आणि प्रशासकीय कारणावरून जिल्ह्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक अशा २२ अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांनी काढले आहेत़ ...
येथील महानगरपालिकेतील विविध संवर्गातील १ हजार ८७ कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय ११ सप्टेंबर रोजी झालेल्या महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत घेण्यात आला़ ...
रमाई घरकूल आणि प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत आर्थिक व्यवहार करून ठराविक लाभार्थ्यांनाच घरकुलाचा लाभ देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी भीम टायगर सेनेने बुधवारी महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन केले़ ...
दहा दिवसांपासून उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होत असलेल्या श्री गणेशोत्सवाची सांगता गुरुवारी होत आहे़ या पार्श्वभूमीवर स्थापना केलेल्या गणेश मूर्तीचे विसर्जन केले जाते़ शहरातून वाजत-गाजत मिरवणुका काढून बाप्पांना निरोप दिला जातो़ या काळात कायदा व सुव्यव ...
मराठवाड्यातील पिण्याच्या पाणीटंचाईवर कायमस्वरुपी मात करण्याच्या दृष्टीकोनातून जाहीर करण्यात आलेल्या मराठवाडा वॉटरग्रीड प्रकल्पाची परभणी जिल्ह्यासाठी अंमलबजावणी करण्याचा विसर जिल्ह्याचे संपर्कमंत्री तथा पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांना पडला असल्या ...
वृक्षारोपणाचे महत्त्व पटून वृक्षारोपण ही चळवळ व्हावी, या उद्देशाने जिंतूर तालुक्यातील पुंगळा येथील युवकांनी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाच्या जनजागरणासाठी गणेशमूर्तीसमोर तब्बल १४०० रोपांची आरास केली आहे. ...
नोटबंदी आणि जीएसटीसारख्या निर्णयाने सर्वसामान्यांना देशोधडीला लावण्याचे काम भाजप सरकारने केले आहे़ या सरकारच्या काळातच शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. त्यामुळे हे सरकार सामान्यांच्या हिताचे नाही, अशी टीका खा़ सुप्रिया सुळे यांनी येथे के ...