शहरातील प्रमुख चौक आणि रस्त्यांवर नव्याने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याने शहराच्या सुरक्षेत भर पडली आहे. शिवाय पोलीस प्रशासनाला तपासासाठी मदत झाली आहे. ...
विधानसभा निवडणुकीमध्ये आचारसंहिता भंग होऊ नये, यासाठी स्थापन केलेल्या भरारी, स्थिर पथकांसह पोलीस प्रशासनाने २५ दिवसांमध्ये ४ लाख ६८ हजार ३१३ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़ त्यामध्ये देशी, विदेशी दारुसह दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा समावेश आहे़ ...
तालुक्यातील लेंडी नदीच्या पात्रात दोन ठिकाणी कमी उंचीच्या पुलाचा १२ गावांना नेहमीच त्रास सहन करावा लागत आहे. यावर्षी झालेल्या पावसाळ्यात या पुलामुळे ३० वेळा या गावांचा शहराशी संपर्क तुटला होता. तरीही प्रशासनाकडून पुलांच्या प्रश्नाकडे नेहमीच डोळेझाक क ...
जिल्ह्यातील सुमारे साडेसहाशे पोलीस पाटलांचे मानधन तीन महिन्यांपासून थकल्याने सणा-सुदीच्या काळात या कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. हे मानधन त्वरित वाटप करावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. बजेट उपलब्ध नसल्याने मानध ...
औरंगाबाद-नांदेड महामार्गावरील गीते पिंप्री गावाजवळील पुलावर एक कंटेनर आडवा झाल्याने या मार्गावरील वाहतूक पाच तास ठप्प झाली होती़ ही घटना १४ आॅक्टोबर रोजी रात्री ११़४५ वाजेच्या सुमारास घडली़ ...
शहरातील उड्डाण पुलावर रस्त्याच्या मधोमध वाहन उभे करून मोबाईलवर बोलणाऱ्या ट्रक चालकांमुळे उड्डाणपुलावरील वाहतूक अर्धा तास ठप्प झाल्याने या दोन्ही ट्रक चालकांना उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन बगाटे यांनी प्रत्येकी २ हजार ३०० रुपयांचा दंड ठोठावला आहे़ १५ ...
मागील महिनाभरापासून शहर परिसरात तापाची साथ पसरली असून, प्रत्येक घरात तापाचा एखादा तरी रुग्ण आढळत आहे़ या पार्श्वभूमीवर शहरात संसर्गजन्य आजाराचे प्रतिबंधात्मक उपाय राबविले जात नसल्याने रुग्णांमध्ये वाढ होत आहे़ ...