येथील सय्यद शाह तुराबूल हक यांच्या उरुसाची १६ फेब्रुवारी रोजी सांगता झाली असून, १७ दिवसांच्या काळात या उरुसामध्ये तब्बल २० कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती व्यापाऱ्यांकडून प्राप्त झाली आहे़ दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी उरुसात भक्तीभावे दर्शनासाठी येण ...
जिल्ह्यातील १३ लाख ९९ हजार ३५० मतदारांपैकी तब्बल १३ लाख १९ हजार २९७ मतदारांची पडताळणी करुन जिल्ह्याने राज्याच्या पडताळणीच्या कामात ११ वा क्रमांक मिळविला आहे. त्यामुळे सुमारे ९४ टक्के मतदार यादीचे पुनरिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले आहे. ...
पीकविमा, दुष्काळी अनुदान, शेतीला सुरळीत वीज पुरवठा यासह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर भारतीय जनता पार्टीच्या वतीने २० फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला़ ...
वैद्यकीय प्रवेशासाठी लागू केलेले ७०:३० टक्के प्रादेशिक आरक्षण रद्द करावे, या मागणीसाठी सोमवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संभाजी सेनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्ह्यातील विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ...
शहरातील नवीन पाणीपुरवठा योजनेच्या नळ जोडणी प्रक्रियेबाबत महानगरपालिकेने लवचिक भूमिका घेतली असून, आता नागरिकांकडून २ हजार रुपये अनामत रक्कम, नळ जोडणी देण्यास २०० रुपये व रस्ता दुरुस्तीचे १५०० रुपये एवढीच रक्कम महानगरपालिका घेणार असून, यासाठी लागणारे स ...
पीएम किसान योजनेत जिंतूर तालुक्यातील सर्वाधिक ५१ हजार ६४२ शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून, आधार क्रमांकासह अपडेट असणाºया या शेतकऱ्यांना आता थेट त्यांच्या बँक खात्यावर मानधन जमा होणार आहे. ...
परभणी शहरासह तालुक्यातील दैठणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका आणि जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने छापे टाकून ९ जणांविरूद्ध कारवाई केली आहे़ या दोन्ही प्रकरणात आरोपींविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ ...
सेलू ते परभणी दरम्यान अवैध प्रवासी वाहतूक करणारी मिनी बस उलटून क्लिनर जागीच ठार झाला तर दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत़ हा अपघात रविवारी सेलू ते मानवत या राज्य रस्त्यावर निपाणी टाकळी ते ढेंगळी पिंपळगाव दरम्यान १६ फेब्रुवारी रोजी दुपारी ३़३० वाजेच्य ...
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने सीबीसीएस पॅटर्नच्या धर्तीवर राबविलेल्या परीक्षा पद्धतीचा फटका विद्यार्थ्यांना बसला असून विद्यापीठातील पहिल्या सत्रात कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखेच्या निकालांची सरासरी केवळ ८.१६ टक्के असून ९२ टक्के व ...