शहर वाहतूक शाखा आणि महानगरपालिकेच्या अधिकाºयांनी मंगळवारी शहरात मोहीम राबवून वाहतुकीस अडथळा ठरणारे रस्त्यावरील सर्व साहित्य जप्त केले आहे. या मोहिमेमुळे रस्ता वाहतुकीसाठी मोकळा झाला असून मोहिमेचे स्वागत होत आहे. ...
जिल्ह्यातील संभाव्य टंचाईग्रस्त गावांमध्ये उपाययोजना करण्यासाठी कृती आराखडे सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी दिल्यानंतरही जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागातून आराखडे सादर करण्यास टाळाटाळ होत आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचा टंचाई कृती आराखडा शास ...
शहरातील मुख्य रस्त्यांवरील दारु दुकाने बंद करावीत, या मागणीसाठी अखिल भारतीय सेनेच्या वतीने २७ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ...
इतर सर्व कर रद्द करुन एकच वस्तु आणि सेवाकर लागू झाल्यानंतर या कराच्या नावाखाली व्यापाºयांकडून ग्राहकांची लूट होत असल्याचे मत परभणी शहरातील नागरिकांनी सर्वेक्षणात व्यक्त केले आहे. ...
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माथाडी कायद्याची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी ५ दिवसांपासून हमालांनी बेमुदत संप पुकारला असून, आता त्यापाठोपाठ सोमवारी व्यापाºयांनीही या मागणीला विरोध करण्यासाठी बेमुदत बंद पुकारल्याने मोंढ्यातील व्यवहार ठप्प झाले आहेत़ ...
जिल्ह्यातील ४७० गावांवर पाणीटंचाईचे संकट ओढावू शकते, असा अहवाल जिल्हा प्रशासनाने दिला आहे़ त्यामुळे या गावांमध्ये आता टंचाई निवारणाची कामे हाती घेण्याचे नियोजन सुरू करण्यात आले आहे़ जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा ३१ टक्के पाऊस कमी झाला आहे़ परिणामी ज ...
येथील पुरवठा विभागाच्या गोदामात झालेल्या २८ कोटी रुपयांच्या धान्य घोटाळ्याचे प्रकरण पुन्हा एकदा नागपूर येथे होणाºया हिवाळी अधिवेशनात विधानसभा व विधान परिषद अशा दोन्ही सभागृहात उपस्थित करण्यात आले आहे़ यावेळी तरी हे प्रकरण चर्चेला येईल, अशी अपेक्षा व् ...
अंगणवाडी सेविकेच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या पर्यवेक्षिकेला निलंबित करण्याच्या मागणीसाठी जिल्हाभरातील अंगणवाडी सेविकांनी सोमवारी जि़प़चे मुख्य प्रवेशद्वार बंद करून महिला व बालविकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाºयांना सीईओंच्या कक्षात कोंडले़ ...
येथील पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांविरूद्ध ग्रामसेवकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने पंचायत समितीतील अधिकारी विरूद्ध ग्रामसेवकांचा वाद चव्हाट्यावर आला आहे़ ...
परभणी : विवाहितेच्या छळाची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर कुटूंब कल्याण समितीने यात यशस्वी तडजोड घडवून आणली आहे़ विशेष म्हणजे, समितीपुढे ठेवलेले हे पहिलेच प्रकरण होते़ ...