शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्ज वाटपात बँकांकडून टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:12 IST

परभणी: खरीप हंगामाची पेरणी सुरू झाली असली तरी अद्यापपर्यंत केवळ १६ टक्के शेतकऱ्यांना बँकांकडून पीक कर्ज वाटप करण्यात आले ...

परभणी: खरीप हंगामाची पेरणी सुरू झाली असली तरी अद्यापपर्यंत केवळ १६ टक्के शेतकऱ्यांना बँकांकडून पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे हे पीक कर्ज जलद गतीने वाटप करावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने १८ जून रोजी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

मागील दोन ते तीन वर्षांपासून नैसर्गिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना या वर्षीच्या खरीप हंगामात पेरणी करण्यासाठी पैसे उपलब्ध नाहीत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने १२१३ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे; मात्र बँकांकडून पीक कर्ज वाटप करताना टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे जुलै अखेरपर्यंत बँकांनी पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करावे, अन्यथा भाजपच्या वतीने पीक कर्जासाठी जोगवा आंदोलन करण्याचा इशारा भाजपच्या वतीने एका निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, बाळासाहेब भालेराव, बाळासाहेब जाधव, माधव चव्हाण, बाबासाहेब जामगे, अरुण गवळी, मोहन लोहट, प्रभाकर शिंदे, आकाश लोहट, शिवाजी शेळके, कृष्णा सोळंके, दिलीप काळदाते आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.