शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

मायेची पुरचुंडी

By admin | Updated: October 27, 2016 16:06 IST

जिवाभावाचं कुणी.. आपलं.. हक्काचं.. आपल्याला सोडून जातं.. का? कुणामुळे? दोष कुणाचा? हिशेब कितीही मांडला तरी परिस्थिती बदलत नाही.. ‘आपलं’ ते कुणी परत काही येत नाही... सोडून गेलं कुणी की मागे उरतात फक्त दोन पर्याय.. रडायचं की हसायचं?

जिवाभावाचं कुणी.. आपलं.. हक्काचं.. आपल्याला सोडून जातं.. का? कुणामुळे? दोष कुणाचा?हिशेब कितीही मांडला तरी परिस्थिती बदलत नाही.. ‘आपलं’ ते कुणी परत काही येत नाही...सोडून गेलं कुणी की मागे उरतात फक्त दोन पर्याय.. रडायचं की हसायचं? सोडून गेलं कुणी म्हणून रडायचं की नशीब किती चांगलं होतं म्हणून एकत्र जगलो.. सुख वाटून घेतलं म्हणून हसायचं..हसलो तर सुख वाढतं..

हसऱ्या आठवणींचा मलम मनावर माया करतोत्या मायेनं मिटावेत डोळे,मनापासून करावी प्रार्थना की,त्या माणसानं परत यावं..तसं केलं तर मन एकाकी होत नाही,मायेच्या आठवणींची पोटली रिकामीही होत नाहीपुरचुंडीभर ती माया सोबत घेत‘भूतकाळाकडे’ करावी पाठआणि उद्याला म्हणावं वेलकम बॅक!!उद्याच्या जगण्यात काल कधी नसतो,पण आजच्या जगण्यात उद्या मूळ धरतो..आनंदाचं पाणी घातलंच त्या मुळांनातर आजही बहरतो..आपणही बहरतो..बहर येण्याला काही कुणी सोबत असण्यानसण्याचा मुहूर्त नसतोच..