शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

विजयची शानदार खेळी, भारत ३ बाद ३९८

By admin | Updated: June 12, 2015 12:02 IST

मुरली विजयच्या शानदार खेळीच्या (नाबाद १४४) जोरावर भारताने ३ गडी गमावून ३९८ धावा केल्या आहेत.

ऑनलाइन लोकमत

फतुल्लाह, दि. १२ - मुरली विजयच्या शानदार खेळीच्या (नाबाद १४४) जोरावर भारताने ९३ षटकांत ३ गडी गमावत ३९८ धावा केल्या आहेत. 

शिखर धवन (१७३), रोहित शर्मा ( ६) व कर्णधार विराट कोहली (१४) एकापाठोपाठ एक बाद झाल्याने टीम इंडियाची घसरण झाली होती मात्र मुरली विजय व अजिंक्य रहाणेने (नाबाद ५५) चांगली खेळी करत भारताचा डाव पुन्हा सावरला. 

पावसामुळे भारत वि. बांगलादेश कसोटीचा कालचा दुस-या दिवसाचा खेळ रद्द झाला होता मात्र आज पावसाने उघडीप दिल्याने तिस-या दिवसाच खेळ व्यवस्थित सुरू झाला. दीडशतकी खेळी करणारा धवन व नव्वदीत खेळणार विजय मैदानात उतरले. थोड्याच वेळात मुरली विजयने त्याचे शतक पूर्ण केले. मात्र त्यानंतर शिखर धवन बाद झाल्याने भारताला पहिला धक्का बसला. त्यापाठोपाठ आलेला रोहित शर्मा व कर्णधार विराट कोहली पटापट बाद झाले व भारताचा डाव घसरला.

बांगलादेशतर्फे शकीब अल हसनने २ तर जुबैर होसेनने १ बळी टिपला.