शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
6
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
7
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
8
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
9
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
10
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
11
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
12
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
13
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
14
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
15
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
16
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
17
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
18
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
19
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
20
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
Daily Top 2Weekly Top 5

आत्मविश्वास हा अधिक महत्त्वाचा भाग

By admin | Updated: February 26, 2017 23:55 IST

खेजीवनात चांगले-वाईट अनुभव येत असतात. पराभवापेक्षा त्यानंतर उमटणाऱ्या प्रतिक्रिया अधिक वेदनादायी असतात.

-हर्षा भोगले खेजीवनात चांगले-वाईट अनुभव येत असतात. पराभवापेक्षा त्यानंतर उमटणाऱ्या प्रतिक्रिया अधिक वेदनादायी असतात. अंतर्मुख होत पराभव झटकून आगेकूच करणे महत्त्वाचे ठरते. भारतीय संघ आता बंगळुरूकडे प्रयाण करणार आहे. भारतीय संघाच्या क्षमतेवर शंका घेण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. यजमान संघाची पुनरागमन करण्याच्या क्षमतेबाबत उत्सुकता आहे. खेळाडूंच्या जीवनात आत्मविश्वास हा महत्त्वाचा भाग आहे. ‘हे मी करू शकतो’ किंवा ‘हे मला करता येईल का?’ या दोन्ही विचार करण्याच्या पद्धतीमध्ये फरक आहे. यात कर्णधार आणि प्रशिक्षक महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. त्याचे एक कारण आहे. या मालिकेत विजयासाठी भारतीय संघाला पसंती देण्यात आली होती. पण पहिल्या कसोटी सामन्यात संघातील उणिवा चव्हाट्यावर आल्या. त्यामुळे खेळाडूंच्या आत्मविश्वासाला तडा जाण्याची शक्यता आहे. चांगले खेळाडू वाईट अनुभव विसरून भविष्यात चमकदार कामगिरी कशी करता येईल, यावर लक्ष केंद्रित करतात. पहिला सेट गमावला असला तरी अद्याप सामना जिंकण्याची संधी आहे, हे विसरता येणार नाही. प्रतिस्पर्धी तंबूतील खेळाडू मोहीम फत्ते केल्यानंतर एकमेकांकडे बघत होते आणि आपण खरंच हे साध्य करू शकतो? असा भाव त्यांच्या चेहऱ्यावर होता. विजयाचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट झळकत होता. स्टार्क, ओकिफी आणि स्मिथ हे आॅस्ट्रेलियाच्या विजयाचे शिल्पकार ठरले. त्यांना फलंदाजीमध्ये रेनशॉ, क्षेत्ररक्षणात हँड््सकोंब आणि गोलंदाजीमध्ये लियोनची साथ लाभली. वॉर्नर व हेजलवूड चांगले खेळाडू असून, त्यांना या मालिकेत मोठी भूमिका बजवायची आहे. मार्श बंधूही छाप सोडतील अशी आशा आहे. भारतीय संघासाठी सकारात्मक बाब म्हणजे उमेश यादवची गोलंदाजी ठरली. भारतीय वातावरणामध्ये रिव्हर्स स्विंग गोलंदाजीच्या बळावर त्याने प्रतिस्पर्धी फलंदाजांवर वर्चस्व गाजवले आहे. तो चांगला खेळाडू असून फॉर्मात आहे. तो कोहलीकडे अधिक गोलंदाजी करण्याची मागणी करू शकतो. शमी लवकर फिट व्हावा, हे भारतीय संघासाठी आवश्यक आहे. बंगळुरूमध्ये चार गोलंदाज खेळवायचे की पाच हा चर्चेचा मुद्दा ठरू शकतो. भारतीय संघाला पराभवावर मंथन करायला पुरेसा वेळ असून बंगळुरूमध्ये चुरशीची लढत अनुभवायला मिळेल, अशी आशा आहे. (पीएमजी)