शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
5
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
6
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
7
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
11
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
12
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
13
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
14
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
15
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
16
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
17
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
18
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
19
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
20
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं

लॉकडाउनच्या बाजार समितीवरील परिणामांचा होणार अभ्यास; शासनाने स्थापन केली समिती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 1:50 AM

भ्यास करून उपाययोजना सुचविण्याची जबाबदारी सोपवली

- नामदेव मोरे नवी मुंबई : लॉकडाउनचा सर्वाधिक परिणाम शेतकरी व कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर झाला आहे. बाजार समित्यांची वर्तमान परिस्थिती व भविष्यात होणारे परिणाम याचा अभ्यास करून उपाययोजना सुचविण्यासाठी शासनाने नऊ सदस्यांची समिती नियुक्त केली आहे. ही समिती राज्यातील ३०५ बाजार समित्या व ६२५ उपबाजारांचा अभ्यास करून शासनास अहवाल देणार आहेत.

कृषी उत्पन्न बाजार समित्या या कृषी व्यापाराचा कणा आहेत. शासनाने मागील काही वर्षांत बाजार समित्यांचे अधिकार व कार्यक्षेत्र कमी केले आहे. त्यामुळे लॉकडाउनच्या काळात बाजार समित्यांचे नक्की काय नुकसान झाले याचा अभ्यास करण्यासाठी शासनाने नियुक्त केलेल्या या समितीमध्ये पणन संचालक यांच्यासह राज्यातील प्रमुख बाजार समित्यांचे सभापती व अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ही समिती बाजार समित्यांमधील वस्तुस्थितीचा अभ्यास करून अहवाल देणार आहे.

कृषी व्यापाराचा कणा टिकावा. शेतकऱ्यांना उत्तम बाजारपेठ उपलब्ध व्हावी. शेतीमालास चांगला भाव मिळावा. शेतकºयांची फसवणूक होऊ नये. ग्राहकांनाही वाजवी दरात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करता यावा यासाठी शासन प्रयत्न करीत असून याचाच एक भाग म्हणून अभ्यास समितीची नियुक्ती करण्यात आली आहे.

शासनाच्या समितीमधील सदस्य पुढीलप्रमाणेच्सुनील पवार- पणन संचालकच्ए. के. चव्हाण- सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, मुंबईच्बी. जे. देशमुख- प्रशासक, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणेच्ललित शहा- सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, लातूरच्सुधीर कोठारी- सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, वर्धाच्कैलाश चौधरी- सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, जळगावच्अरविंद जगताप- सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, बारामतीच्कार्यकारी संचालक, कृषी पणन मंडळ, पुणेच्विनायक कोकरे- सहसंचालक, पणन संचालनालय, पुणे

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाFarmerशेतकरी