शनिवारी ऐन ईदच्या नमाजावेळी पाऊस आल्याने सीवूडमधील मुस्लीम बांधवांपुढे अडचण निर्माण झाली होती. या वेळी ख्रिश्चन धर्मगुरूंनी त्यांना नमाजासाठी वास्तू उपलब्ध करून दिली. ...
विकासाच्या नावाखाली नवी मुंबईत सिमेंटची जंगले उभारली जात आहेत, त्यासाठी निसर्गाचा अमूल्य ठेवा असलेल्या पारसिक डोंगराचाही मोठ्या प्रमाणात -हास करण्यात आला आहे. ...
ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीमध्ये गांजाची लागवड केली जात असल्याचे पुन्हा एकदा निदर्शनास आले आहे. तुर्भे येथे तीन ठिकाणी गांजाची रोपे नागरिकांनी ‘लोकमत’च्या निदर्शनास आणून दिली असून... ...
मोर्चे, आंदोलन, तसेच खुद्द शिक्षण संचालकांनी आदेश देऊनही शाळा व्यवस्थापनाने आपली मनमानी सुरूच ठेवल्याने संतप्त पालकांनी शुक्र वारी आयुक्त गणेश देशमुख यांची भेट घेऊन यासंदर्भात त्यांनी मध्यस्थी करण्याची मागणी केली. ...
नोकरीच्या बहाण्याने अनेकांना लाखोचा गंडा घालणाऱ्या टोळीतील महिलेला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीने अनेकांना आरपीएफच्या कॉन्स्टेबल पदाची बनावट नियुक्तीपत्रे देऊन कार्यालय बंद करून पळ काढला होता. ...
एपीएमसी आवारातील ट्रक टर्मिनलमध्ये सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवले जात आहेत, यामुळे भविष्यात त्या ठिकाणी घडलेली छोटीशी आगीची घटना मोठ्या दुर्घटनेला कारणीभूत ठरू शकते. ...
माझ्या शेतामधील आंबा खाल्ल्याने जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते, असे अजब विधान श्री शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी केले. या विधानाप्रकरणी संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. ...