कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शासनाने मार्चपासून आंतरजिल्हा प्रवासावरही मर्यादा घातल्या होत्या. ई-पासशिवाय मुंबईच्या चाकरमान्यांना गावी जाता येत नव्हते व गावी गेलेल्या नागरिकांना पुन्हा मुंबईला येता येत नव्हते. ...
महानगरपालिकेच्या व्यापारी संकुलात दररोज हजारोंच्या संख्येने ग्राहकांची ये-जा असते. मात्र, येथे अस्वच्छता व सुविधा नसल्यामुळे त्यांच्याही जीवाला धोका उद्भवू शकतो. ...
शैक्षणिक हब म्हणून ओळखल्या जाणा-या नवी मुंबईत प्राथमिक व माध्यमिक शाळांची संख्या मोठी आहे. या शाळांतून विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी स्कूल बसबरोबरच छोट्या व्हॅन उपयुक्त ठरल्या आहेत. ...
नवी मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आयुक्तांनी बे्रक द चेन मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभागातील व इतर अधिकारी, कर्मचारीही दिवसरात्र राबत आहेत. ...