शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
3
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
4
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
5
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
6
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
7
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
8
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
9
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
10
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
11
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
12
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
13
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
14
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
15
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
16
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
17
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
18
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
19
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
20
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ

एपीएमसीत १,०२७ जणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 12:39 AM

दंड वसूल : फळ मार्केटमध्ये सर्वाधिक नियमांचे उल्लंघन

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये मास्क न वापरणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत १,०२७ जणांवर कारवाई करून, त्यांच्याकडून १ लाख ३२ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. भाजीपाला, फळ व धान्य मार्केटमध्ये नियमांचे सर्वाधिक उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

एपीएमसी मार्केटमध्येही कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. येथील पाच मार्केटमध्ये जवळपास एक लाख नागरिकांचा प्रतिदिन वावर असतो. मुंबई, नवी मुंबईमधील किरकोळ व्यापारी येथे खरेदीसाठी येत असतात. कोरोनामुळे मार्केटमधील अनेक प्रतिथयश व्यापाऱ्यांचाही मृत्यू झाला आहे. यामुळे बाजारसमितीने सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. प्रवेशद्वारावर तापमान व आॅक्सिजन तपासणीची सोय केली आहे. मार्केटमध्ये वेळोवेळी औषध फवारणी केली जात आहे. वाहनांचेही निर्जंतुकीकरण केले जात आहे. सद्यस्थितीमध्ये पाचही मार्केट पहिल्याप्रमाणे सुरू आहेत. मार्केटमध्ये सुरक्षेसाठी सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करावे, मास्कचा वापर करावा, असे आवाहन केले आहे, परंतु यानंतरही अनेक कामगार, व्यापारी व ग्राहकही मास्कचा वापर करत नाहीत. नियम तोडणाºयांवर कारवाई करण्याच्या सूचना सचिव अनिल चव्हाण यांनी दिल्या आहेत.

सुरक्षा विभागाच्या वतीने नियमित कारवाई केली जात आहे. यानंतरही अद्याप अनेक जण मास्कचा वापर करत नसल्याचे निदर्शनास आले असून, प्रशासनाकडून कारवाईचे प्रमाण वाढविण्याची मागणी होत आहे.