शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
5
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
6
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
7
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
8
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
9
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
10
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
11
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
12
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
13
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
14
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
15
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
16
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
17
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

"इतिहासाची इंग्रजांकडून मोडतोड, भारताच्या अनुषंगानं इतिहास लिहिण्याची गरज"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 10:59 AM

इंग्रजांनी आपल्या सोयीनुसार भारताचा इतिहास लिहिला आहे.

नवी दिल्लीः इंग्रजांनी आपल्या सोयीनुसार भारताचा इतिहास लिहिला आहे. 1857च्या क्रांतीलाही त्यांनी स्वातंत्र्यासाठी करण्यात आलेला पहिला संघर्ष मानलेला नव्हता. त्यामुळे इतिहासाला भारतीय संदर्भ आणि मूल्यांच्या आधारे लिहिण्याची गरज आहे, असं उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडूंनी म्हटलं आहे. ते दिल्लीतल्या तमीळ स्टुडंट्स असोसिएशनच्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना बोलत होते.या पार्श्वभूमीवर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी इतिहासकारांना नव्या भारतीय संदर्भ आणि मूल्यांच्या आधारे इतिहास लिहिण्याचं आव्हान केलं आहे. ब्रिटिश इतिहासकारांनी 1857ला झालेल्या लढ्याला फक्त 'एक शिपायांचा' विद्रोह असं म्हटलं होतं. भारताचं शोषण हा इंग्रजांच्या हिताशी संबंधित विषय आहे. त्यासाठी त्यांनी इतिहासाची मोडतोड केली. देशाच्या शिक्षण प्रणालीतून भारतीय संस्कृती आणि परंपरेचं अनोखं दर्शन घडलं पाहिजे.आपल्या देशात 19 हजारांहून अधिक भाषा आणि मातृभाषा बोलल्या जातात. आपल्याला हा समृद्ध भाषेचा वारसा जपण्याची गरज आहे. भारत एक महान देश आहे. जिथे अनेक भाषा बोलल्या जातात. प्रत्येक मुलाला त्याच्या मातृभाषेचं ज्ञान शाळेत दिलं जातं. अशानं मुलांची शिकण्याची क्षमता वाढणार असून, भाषांनाही संरक्षण प्रधान केलं जाणार आहे.  

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडू