शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

इंटरनेटच्या वापरात शहरी ग्रामीण भागांमध्ये तफावत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 03:54 IST

ग्रामीण भागातील जवळपास ४.४ टक्के, तर शहरी भागातील २३.४ टक्के लोकांकडे कॉम्प्यूटर आहे.

नवी दिल्ली : ग्रामीण भागातील जवळपास ४.४ टक्के, तर शहरी भागातील २३.४ टक्के लोकांकडे कॉम्प्यूटर आहे. १४.९ टक्के ग्रामीण आणि ४२ टक्के शहरी कुटुंबांकडे इंटरनेट सुविधा असल्याचे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.‘घरगुती सामाजिक उपयोग : शिक्षण’ यावर राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने हे सर्वेक्षण केले. यात असे दिसून आले की, ग्रामीण भागातील ५ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या ९.९ टक्के व्यक्ती कॉम्प्यूटर आॅपरेट करण्यात सक्षम होते. १३ टक्के इंटरनेटचा उपयोग करण्यात सक्षम होते, तसेच गत ३० दिवसांपासून १०.८ टक्के लोक इंटरनेटचा उपयोग करीत होते. शहरी भागात ५ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे ३२.४ टक्के लोक कॉम्प्यूटर संचलित करण्यात सक्षम होते. ३७.१ टक्के लोक इंटरनेटचा उपयोग करण्यात सक्षम होते. गत ३० दिवसांपासून ३३.८ टक्के लोक इंटरनेटचा उपयोग करीत आहेत.७ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयातील लोकांचा साक्षरता दर ७७.७ टक्के आहे. हा दर ग्रामीण भागात ७३.५ टक्के तर शहरी भागात ८७.७ टक्के आहे. ग्रामीण भागात जे १५ वर्षे वा त्याहून अधिक वयाची आहेत त्यांनी माध्यमिक वा त्यापेक्षा अधिक शिक्षण पूर्ण केले आहे.शिक्षणातही फरक१५ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या १०.६ टक्के व्यक्तींनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. ग्रामीण भागात हे प्रमाण ५.७ टक्के आणि शहरी भागात २१.७ टक्के आहे. या सर्वेक्षणातून असेही दिसून आले आहे की, प्राथमिक स्तरावर उपस्थितीचे प्रमाण १०१.२ टक्के होते, तर उच्च प्राथमिक, माध्यमिक स्तरावर हे प्रमाण ९८.७ टक्के होते.

टॅग्स :InternetइंटरनेटIndiaभारत