शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

इंटरनेटच्या वापरात शहरी ग्रामीण भागांमध्ये तफावत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 03:54 IST

ग्रामीण भागातील जवळपास ४.४ टक्के, तर शहरी भागातील २३.४ टक्के लोकांकडे कॉम्प्यूटर आहे.

नवी दिल्ली : ग्रामीण भागातील जवळपास ४.४ टक्के, तर शहरी भागातील २३.४ टक्के लोकांकडे कॉम्प्यूटर आहे. १४.९ टक्के ग्रामीण आणि ४२ टक्के शहरी कुटुंबांकडे इंटरनेट सुविधा असल्याचे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.‘घरगुती सामाजिक उपयोग : शिक्षण’ यावर राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने हे सर्वेक्षण केले. यात असे दिसून आले की, ग्रामीण भागातील ५ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या ९.९ टक्के व्यक्ती कॉम्प्यूटर आॅपरेट करण्यात सक्षम होते. १३ टक्के इंटरनेटचा उपयोग करण्यात सक्षम होते, तसेच गत ३० दिवसांपासून १०.८ टक्के लोक इंटरनेटचा उपयोग करीत होते. शहरी भागात ५ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे ३२.४ टक्के लोक कॉम्प्यूटर संचलित करण्यात सक्षम होते. ३७.१ टक्के लोक इंटरनेटचा उपयोग करण्यात सक्षम होते. गत ३० दिवसांपासून ३३.८ टक्के लोक इंटरनेटचा उपयोग करीत आहेत.७ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयातील लोकांचा साक्षरता दर ७७.७ टक्के आहे. हा दर ग्रामीण भागात ७३.५ टक्के तर शहरी भागात ८७.७ टक्के आहे. ग्रामीण भागात जे १५ वर्षे वा त्याहून अधिक वयाची आहेत त्यांनी माध्यमिक वा त्यापेक्षा अधिक शिक्षण पूर्ण केले आहे.शिक्षणातही फरक१५ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या १०.६ टक्के व्यक्तींनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. ग्रामीण भागात हे प्रमाण ५.७ टक्के आणि शहरी भागात २१.७ टक्के आहे. या सर्वेक्षणातून असेही दिसून आले आहे की, प्राथमिक स्तरावर उपस्थितीचे प्रमाण १०१.२ टक्के होते, तर उच्च प्राथमिक, माध्यमिक स्तरावर हे प्रमाण ९८.७ टक्के होते.

टॅग्स :InternetइंटरनेटIndiaभारत