शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

धक्कादायक! तब्बल 12 तास हायवेवर पडून असलेला मृतदेह हजारो गाड्यांनी चिरडला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2020 14:23 IST

दिल्ली-लखनऊ महामार्गावर एक भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह हा तब्बल 12 तास महामार्गावर पडून होता

ठळक मुद्देगजरौलाजवळ दिल्ली-लखनऊ हायवेवर एक भीषण अपघात झाला. मृतदेह हा तब्बल 12 तास हायवेवर पडून होता आणि त्याचदरम्यान हजारो गाड्या मृतदेहावरून गेल्या. मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अमरोहा - अपघाताच्या घटना या वारंवार घडत असतात. अनेकदा रस्त्यावर अपघात घडतो तेव्हा लोक मदतीचा हात देण्याऐवजी त्याचे फोटो अथवा व्हिडीओ काढतात. तर काही वेळा वेळ नसल्याने त्याकडे दुर्लक्ष करून पुढे निघून जातात. अशीच एक घटना धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या अमरोहामध्ये घडली आहे. गजरौलाजवळ दिल्ली-लखनऊ हायवेवर एक भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह हा तब्बल 12 तास हायवेवर पडून होता आणि त्याचदरम्यान हजारो गाड्या मृतदेहावरून गेल्या. 

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली-लखनऊ हायवेवर रस्ता ओलांडताना एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तब्बल 12 तास मृतदेह हा हायवेवर पडून होता. कारण कोणीच त्याकडे लक्ष दिले नाही. याच दरम्यान हजारो गाड्या या मृतदेहावरून गेल्या असल्याने मृतदेहाचे अनेक तुकडे झाले होते. तब्बल 13 तासांनी पोलिसांनी या घटनेची माहिती मिळाली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोपर्यंत मृतदेहाचे अनेक तुकडे झाले असून ते रस्त्यावर सर्वत्र पडले होते. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेहाची अवस्था खूप वाईट आहे. असंख्य तुकडे झाले असल्याने मृत व्यक्तीची ओळख पटवणं कठीण आहे. घटनास्थळावरील मृतदेहाचे तुकडे एकत्र करण्यात आले आहेत. अपघाताच्या ठिकाणी एक जॅकेट सापडले आहे. मात्र त्यामध्ये कोणतेही ओळखपत्र अथवा माहिती मिळेल असं काही सापडलं नाही. शवविच्छेदनासाठी मृतदेहाचे तुकडे पाठवण्यात आले. डीएनएच्या माध्यमातून मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

काही दिवसांपूर्वी पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर देखील असाच भीषण अपघात झाला होता. कारच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर जवळपास 60 वाहने त्याच्या मृतदेहावरून गेली. पोलिसांनी मृतदेहाचे तुकडे एकत्र केले तसेच ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. मृत व्यक्तीच्या खिशात सापडलेल्या कागदपत्रातून त्याची ओळख पटल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. 

महत्त्वाच्या बातम्या

Delhi Violence : दिल्लीतील हिंसाचाराची आग थांबेना, मृतांचा आकडा पोहोचला सातवर

Delhi Violence: बंदुकधारी तरुण भाजपा समर्थक नाहीच, जाणून घ्या सत्य

Delhi Violence: तू हिंदू आहेस की मुसलमान?; दिल्ली हिंसाचारात पत्रकाराला विचारला प्रश्न, मग...

दंगेखोरांनी छातीवर रोखली पिस्तूल, तरीही मागे हटला नाही पोलीस कॉन्स्टेबल

'राजधानी को बचाना ही होगा', हिंसाचारानंतर दिल्लीत शाळा बंद अन् परीक्षाही रद्द

 

टॅग्स :AccidentअपघातUttar Pradeshउत्तर प्रदेशDeathमृत्यूPoliceपोलिस