शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
3
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
4
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
5
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
6
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
7
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
8
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
9
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
10
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
11
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
12
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
13
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
14
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
15
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
16
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
17
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
18
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
19
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
20
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती

...तर इतर रेजिमेंटचे जवान सीमेवर तंबाखू मळत होते का?; मोदींच्या 'त्या' वक्तव्यावर शिवसेनेचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 14:32 IST

पंतप्रधान मोदींनी बिहार रेजिमेंटचे कोतुक केल्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहार रेजिमेंटची प्रशंसा केली होती.सर्व रेजिमेंट देशाच्या असतात. त्या कुण्या एका प्रांत, राज्य अथवा धर्माच्या नसतात - राऊत केवळ एकाच रेजिमेंटचे नाव घेणे, एका राज्याचे नाव घेणे, हे राष्ट्रीय अखंडता आणि एकात्मतेसाठी योग्य नाही - राऊत

मुंबई : गलवान खोऱ्यात भारत आणि चीन यांच्यात झालेल्या हिंसक झटापटीनंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाष्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी जबरदस्त हल्ला चढवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चकमकीनंतर, बिहार रेजिमेंटची प्रशंसा केली होती. यावर संजय राऊत यांनी तिखट प्रतिक्रिया देत, 'त्या' जवानांनी शौर्य दाखवले, तर इतर रेजिमेंटचे जवान काय सीमेवर तंबाखू मळत होते का?' असा सवाल केला आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले, 'बिहार रेजिमेंट’ने लडाखच्या गलवान खोऱ्यात शौर्य दाखवले. तर मग, महार, मराठा, राजपूत, शिख, गोरखा आणि डोगरा रेजिमेंट सीमेवर तंबाखू मळत बसल्या होत्या का? महाराष्ट्राचा वीर पुत्र सुनील काळे यांना काल पुलवामामध्ये वीरमरण आले. मात्र, बिहारमध्ये निवडणुका असल्याने लष्करात ‘जात’ आणि ‘प्रांत’ यांचे महत्व सांगितले जात आहे. अशा प्रकारचे राजकारण कोरोनापेक्षाही घातक आहे!, असे संजय राऊत म्हणाले.

'प्रत्येक रेजिमेंट देशाची' -माध्यमांशी बोलताना राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवला, पंतप्रधान मोदींनी बिहार रेजिमेंटचे कोतुक केल्यावरून त्यांच्यावर निशाणा साधत संजय राऊत म्हणाले, लष्कराची कोणतीही रेजिमेंट केवळ रेजिमेंटच असते. प्रत्येक रेजिमेंटची आपली एक परंपरा आणि गाथा आहे. सर्व रेजिमेंट देशाच्या असतात. त्या कुण्या एका प्रांत, राज्य अथवा धर्माच्या नसतात.

निवडणुकीमुळे घेतले गेले नाव -राऊत म्हणाले, राजपूताना रेजिमेंट, शिख रेजिमेंट, महार रेजिमेंट, बिहार रेजिमेंट, गोरखा आणि डोगरा रेजिमेंट आहेत. परंपरेनुसार या रेजिमेंट्सचे नाव असते. केवळ एकाच रेजिमेंटचे नाव घेणे, एका राज्याचे नाव घेणे, हे राष्ट्रीय अखंडता आणि एकात्मतेसाठी योग्य नाही. केवळ बिहारमध्ये निवडणुका आहेत, म्हणून बिहारचे नाव घेतले जात आहे. गलवान खोऱ्यात संपूर्ण देशाचे जवान आहेत. ज्यांना हौतात्म्य येते, ते देशाचे जवान आहेत. राष्ट्राची आत्मा आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या -

India China Tension : चीनचा सामना करण्यासाठी 'भीष्म' मैदानात, 'ही' आहे 'खासियत'

चीनच्या दादागिरीला भारताचं चोख उत्तर, टक्कर देण्यासाठी तयार केलं जबरदस्त 'चक्रव्यूह'

मोदी सरकारच्या 'या' निर्णयामुळे चीनला झोंबली मिर्ची; ...तर अमेरिका अन् रशियाही कामी येणार नाही, भारताला दिली धमकी

फायर पावरच्या बाबतीत इंडियन एअरफोर्स ड्रॅगनला भारी; चीनच्या कोणत्याही कोपऱ्यात करू शकते हल्ला!

भारतासाठी धोका बनलाय चीन, हा 'खास' मित्र लवकरच देणार 33 फायटर जेट

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊतUddhav Thackerayउद्धव ठाकरेMumbaiमुंबईNarendra Modiनरेंद्र मोदीSoldierसैनिक