शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

समुद्रमार्गे दहशतवादी हल्ल्यास सामोरे जाण्यास भारत सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 9:08 PM

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले आहे. 

ठळक मुद्देआम्हीही त्यांना जशास तसे उत्तर देऊ आणि समुद्रमार्गे दहशतवादी हल्लास सामोरे जाण्यास भारत सज्जकच्छपासून केरळपर्यंत विस्तारलेल्या सागरी तटांवर दहशतवादी हल्ला करणार नाहीत अशा संभ्रमात राहणं योग्य ठरणार नाही.

कोल्लम (केरळ) - पाकिस्तानचे प्रशिक्षित दहशतवादी भारतावर समुद्रीमार्गे हल्ला करण्याची शक्यता आहे. मात्र, आम्हीही त्यांना जशास तसे उत्तर देऊ आणि समुद्रमार्गे दहशतवादी हल्लास सामोरे जाण्यास भारत सज्ज असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले आहे. केरळ येथील कोल्लममधील आध्यात्मिक गुरू माता अमृतानंदमयी यांच्या ६६ व्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात बोलताना राजनाथ सिंह यांनी समुद्रमार्गे दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवली आहे. पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांची आणि  बालाकोटमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राइकचीही आठवणही राजनाथ सिंह यांनी यावेळी करून दिली. कच्छपासून केरळपर्यंत विस्तारलेल्या सागरी तटांवर दहशतवादी हल्ला करणार नाहीत अशा संभ्रमात राहणं योग्य ठरणार नाही. मात्र, दहशतवादी हल्ल्याला सामोरे जाण्यासाठी आम्ही सज्ज आहोत असे प्रतिपादन सिंह यांनी केले. सागरी संरक्षणासाठी आम्ही कटीबद्ध आहोत असे राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहTerror Attackदहशतवादी हल्लाterroristदहशतवादीKeralaकेरळIndiaभारत