शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
3
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
5
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
6
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
7
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
8
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
9
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
10
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
11
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
12
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
13
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
15
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
16
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
17
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
18
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
19
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
20
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?

देशाची सद्यस्थिती पाहून नेटिझन्सना आठवले माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे 'ते' बोल; Video Viral

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 11:12 AM

१९९९ मध्ये BBCला दिलेल्या एका मुलाखतीत गंभीर मुद्दा मांडला होता.

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग ( Dr. Manmohan Singh ) हे प्रसिद्घ अर्थशास्त्रज्ञ आहेत. मनमोहन सिंग हे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर पंतप्रधानपदी पाच वर्षपूर्ण झाल्यानंतर पुन्हा विराजमान होणारे पहिले व्यक्ती होते. भारताच्या अर्थव्यवस्थेचा वेग मंदावण्यास व भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारे Licence Raj त्यांनी १९९१मध्ये अर्थमंत्री असताना रद्द केले. त्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेचे उदारीकरण केले आणि विकासाला गती मिळवून दिली.

त्यांनी १९९९ मध्ये BBCला दिलेल्या एका मुलाखतीत गंभीर मुद्दा मांडला होता आणि त्यात त्यांनी Soviet Union सारखा देश कसा नष्ट झाला याचे उदाहरण दिले होते. देशाच्या अर्थव्यवस्थेचे गैरव्यवस्थापन झाल्यामुळे जगाच्या नकाशावरून हा देश नाहीसा झाला आणि भारतातही तसे घडू शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले होते. त्यांनी लोकसभेतील सर्व सदस्यांना एक सल्लाही दिला होता. त्यात त्यांनी म्हटले होते की, देशाच्या अर्थव्यवस्थेच्या गैरव्यवस्थापनानंतर कुणीही हे गृहित धरू नका की ते भारताची भरभराट तुम्ही करू शकता. 

''Soviet Union सारखा देश जगाच्या नकाशावरून नाहीसा झाला. जर भारताचे राजकारण व्यवस्थित हाताळले नाही, तर आपणही त्याच धोक्याच्या वळणावर पोहचू,''असे मनमोहन सिंग यांनी म्हटले होते. त्यांचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.  

पाहा व्हिडीओ...

टॅग्स :Manmohan Singhमनमोहन सिंगIndiaभारतSocial Viralसोशल व्हायरल