वाढत्या आणि बदलत्या धोक्यांना लक्षात घेता तिन्ही सैन्यांनी एकात्मिक प्रणाली अंतर्गत बहु-डोमेन ऑपरेशन्स आणखी वाढवणे आवश्यक आहे असं त्यांनी सांगितले. ...
भाजप आणि संघ परिवाराने निवडणूक आयोगावर ताबा मिळवून भारताची संकल्पनाच नष्ट केली असून, अनेक घटनात्मक संस्थांवर सत्ताधाऱ्यांचा अंकुश असल्याचे ते म्हणाले. ...
Census 2027 News: जनगणना करण्याच्या पद्धतीत मोठा बदल होणार आहे. केंद्र सरकारने लोकसभेत याबद्दलची माहिती दिली. २०२७ मध्ये होणारी जनगणना पूर्णपणे डिजिटल असणार आहे. ...
त्याचसोबत कंपनीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पहिल्या प्रकरणात, युनियन बँक ऑफ इंडियाने अंबानी यांच्याकडून २२८ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली आहे. ...
केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान म्हणाले की, अतिवृष्टी, पूर आदी नैसर्गिक आपत्तीचा तडाखा बसलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना केंद्र सरकार पुरेशी मदत करणार आहे. त्यासाठी राज्याला आवश्यक ती रक्कम केंद्राने उपलब्ध करून दिली आहे. ...