न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा आणि न्या. आर. महादेवन यांच्या न्यायपीठाने हा निकाल दिला. १८ जून २०१४ रोजी एन. एस. रवीश या व्यक्तीचा कर्नाटकातील मल्लासांद्रा येथून कारने निघाल्यावर अपघातात मृत्यू झाला होता. ...
२०२५ मध्ये जागतिक शस्त्रास्त्र व्यापार केवळ लष्करी खरेदी-विक्रीपुरता मर्यादित राहिलेला नाही. तो आता जागतिक रणनीती, मुत्सद्देगिरी आणि देशांच्या आर्थिक संबंधांचे महत्त्वाचे केंद्र बनला आहे. ...
Himachal Flood : हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस पाहायला मिळाला आहे. गेल्या १२ दिवसांत राज्यात ६३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १०९ जण जखमी झाले आहेत. ...