शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

नवा भारत, जय जवान अन् जय किसान... राष्ट्रपतींनी सांगितला मोदी सरकारचा 'प्लॅन'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2019 1:01 PM

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शेती, पाणी, रोजगार, शिक्षण, सुरक्षा, दहशतवाद, विकास या विषयांवर सविस्तर भाष्य केले.

नवी दिल्ली - 17 व्या लोकसभेतील पहिल्या संसदीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहेय. नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा आणि लोकसभा अध्यक्षांनी पदभार स्विकारल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज अभिभाषण केले. त्यावेळी, सर्व नवनिर्वाचित खासदार, मंत्रीमंडळ आणि लोकसभा अध्यक्षांचे स्वागत केले. तसेच, देशाच्या प्रगतीबद्दल सांगताना जनतेनं स्थीर सरकार दिल्याचंही कोविंद म्हणाले. तसेच शेतात राबणार शेतकरी आणि सैन्यातील जवानांच्या पाठिशी सरकार ठामपणे उभी आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे हे सरकारचं लक्ष असून सैन्यातील जवानांच्या कुटुबीयांकडे सरकार जातीने लक्ष देईल, असेही राष्ट्रपतींनी म्हटले.   

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शेती, पाणी, रोजगार, शिक्षण, सुरक्षा, दहशतवाद, विकास या विषयांवर सविस्तर भाष्य केले. तसेच एक देश एक निवडणूक याबाबतही राष्ट्रपती महोदयांनी चर्चा केली. देशात सतत कुठे न कुठे निवडणूक होतच असते. त्यामुळे, देशाच्या विकासावर त्याचा परिणाम होतो. एक देश एक निवडणूक झाल्यास देशातील सर्वच राजकीय पक्ष आप-आपल्या परीने, आपल्या प्रांतात मोठ्या प्रमाणात विकास साधतील. एक देश एक निवडणूक ही काळाची गरज असल्याचे  मतही त्यांनी मांडले. 

सीमारेषेवरील दहशतवादी कारवायांना भारतीय सैन्य चोख प्रत्युत्तर देत आहे. त्यातच, सरकारने सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक करुन देशाची क्षमता जगाला दाखवून दिली आहे. भविष्यातही देशाच्या सुरक्षेसाठी मोठं पाऊल उचलण्यात येईल, असे कोविंद यांनी म्हटले. 

 

 

 

 

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंदPresidentराष्ट्राध्यक्षNew Delhiनवी दिल्लीFarmerशेतकरीSoldierसैनिक