शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 14:44 IST

बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. या एनडीएला स्पष्ट बहुमत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, यावर आता काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी प्रतिक्रिया दिली. 'निवडणूक आयोग अंतिम निकाल जाहीर करेपर्यंत वाट पाहावी. त्यांनी विजय आणि पराभवाची कारणे तपासण्याची गरज आहे,असंही थरुर म्हणाले.

बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. सुरुवातीच्या ट्रेंडनुसार, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए बहुमताच्या आकड्याच्या खूप पुढे आहे. दुपारी १ वाजेपर्यंत, एनडीए १९९ जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान, महाआघाडी फक्त ३८ जागांवर आघाडीवर आहे.

दरम्यान, काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी बिहार निवडणूक निकालांवर प्रतिक्रिया दिली. 'आपण निवडणूक आयोग निकाल जाहीर करण्याची वाट पाहावी. निवडणुकीत विजय किंवा पराभव अनेक घटकांवर अवलंबून असतो, असंही थरुर म्हणाले. 

बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...

"पराभवाच्या कारणांचा आढावा घेतला पाहिजे"

'सध्या मुद्दा आघाडीचा आहे. ते मोठ्या फरकाने आघाडीवर आहेत, परंतु आपण निवडणूक आयोग निकाल जाहीर करण्याची वाट पाहिली पाहिजे. "मला खात्री आहे की पक्षाची कारणे सविस्तरपणे अभ्यासण्याची जबाबदारी आहे, परंतु लक्षात ठेवा की आम्ही युतीमध्ये वरिष्ठ भागीदार नव्हतो आणि आरजेडीलाही त्यांच्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे," असंही शशी थरुर म्हणाले. 

यावेळी शशी थरुर यांनी काँग्रेसला सल्लाही दिली. 'निवडणुकीतील विजय किंवा पराभव ठरवताना, आपल्या कामगिरीचा संपूर्ण विचार करणे महत्त्वाचे आहे. निवडणुका अनेक घटकांवर अवलंबून असतात, असंही थरुरु म्हणाले.

बिहारमध्ये एनडीएच्या विजयात महिलांसाठीच्या सरकारी कार्यक्रमांनी महत्त्वाची भूमिका बजावली, यावर बोलताना  शशी थरूर म्हणाले,  आदर्श आचारसंहिता लागू होण्यापूर्वी महिला मतदारांना काही प्रोत्साहने देण्यात आली होती. आम्हाला ते आवडले किंवा नाही, ते आमच्या कायद्यानुसार कायदेशीर आहे.

"समाजातील काही घटकांना फायदा व्हावा यासाठी राज्य सरकारांनी अशा युक्त्या वापरल्याचे पाहण्याची ही पहिलीच वेळ नाही," असे थरूर म्हणाले. महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये आपण असेच काहीतरी पाहिले आहे, असंही थरुर म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : NDA Leads in Bihar: Shashi Tharoor's Advice to Congress

Web Summary : As NDA leads in Bihar, Shashi Tharoor advises Congress to analyze defeats and acknowledge coalition dynamics. He noted the impact of government schemes targeting women voters, a tactic used in other states, legally influencing the election results. Tharoor urges a comprehensive review of Congress's performance.
टॅग्स :Bihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५Shashi Tharoorशशी थरूरcongressकाँग्रेसBJPभाजपाBiharबिहार