शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

.... नाहीतर अनेकांचे ब्रेकअप होतील; कन्हैया कुमार यांच्या विनंतीवर राहुल गांधी खळखळून हसले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 6:22 PM

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला ५० दिवस पूर्ण झाले आहेत. या यात्रेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. ही यात्रा आता महाराष्ट्रात दाखल झाली आहे.

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला ५० दिवस पूर्ण झाले आहेत. या यात्रेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. ही यात्रा आता महाराष्ट्रात दाखल झाली आहे.यात्रा रोज सायंकाळी थांबते आणि राहुल गांधींसह इतर प्रवासी विश्रांती घेत असतात. कालही यात्रा विश्रांतीसाठी थांबली होती, यावेळी नेत्यांमध्ये चर्चा सुरू होती.यावेळी काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी राहुल गांधींना एक विनंती केली. या विनंतीवरुन सर्वाच्यात एकच हशा पिकला. 

राहुल गांधी यांनी त्यांच्या यूट्यूब अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये राहुल गांधींसह अन्य युवा नेत्यांमध्ये तरुण नेते कन्हैया कुमार उपस्थित आहेत.

यावेळी कन्हैया कुमार यांनी राहुल गांधी यांना सांगितले की, प्रवासादरम्यान चालणाऱ्या जॅमरचा बँड कमी करावा. नाहीतर अनेकांचा घटस्फोट होईल, ब्रेकअप होईल. अनेकांना फोनवर बोलता येत नाही. कन्हैया कुमार यांचे हे ऐकून उपस्थित लोकांना हसू आवरेना. राहुल गांधीही या लोकांसोबत हसताना दिसले. 

भारत जोडो यात्रेदरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने जॅमरही आहेत. या जॅमरचे कारण म्हणजे फोनचे नेटवर्क काम करत नाही आणि लोकांना त्यांच्या कुटुंबीयांशी बोलण्यात त्रास होतो. याचा संदर्भ देत कन्हैया कुमार यांनी गंमतीने म्हणाले की, जॅमरचे स्पीड कमी केले पाहिजे जेणेकरून लोकांना त्यांच्या मित्रांशी घरी सहज बोलता येईल.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसkanhaiya kumarकन्हैय्या कुमार