शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

चीन, पाकिस्तान सावधान, भारताकडे आहे विक्रांत! सागरी सीमांची अभेद्य तटबंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2021 08:43 IST

स्वदेशी बनावटीच्या विमानवाहू युद्धनौका बनविण्याची क्षमता भारताने प्राप्त केली असल्याचे यातून सिद्ध होणार आहे. त्यामुळे चीन आणि पाकिस्तानी नौदलाला भारतापासून अधिक सावध रहावे लागणार आहे.

‘आयएनएस विक्रांत’ या स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका सरावाच्या अंतिम टप्प्यात आहे. आपल्या सागरी सीमांची तटबंदी अभेद्य करण्यात ‘आयएनएस विक्रांत’ महत्त्वाची भूमिका निभावणार आहे. स्वदेशी बनावटीच्या विमानवाहू युद्धनौका बनविण्याची क्षमता भारताने प्राप्त केली असल्याचे यातून सिद्ध होणार आहे. त्यामुळे चीन आणि पाकिस्तानी नौदलाला भारतापासून अधिक सावध रहावे लागणार आहे. भारताची सागरी प्रहारक्षमता वाढणार असल्याने दोन्ही शत्रूदेशांना धडकी भरली आहे. काय आहे ही युद्धनौका आणि हा प्रकल्प भारतासाठी का महत्त्वाचा आहे, जाणून घेऊ या.

आयएनएस विक्रांत असे नाव का देण्यात आले आहे?भारताच्या पहिल्यावहिल्या युद्धनौकेचे नाव ‘आयएनएस विक्रांत’ हेच होते.१९,५०० टन वजनाची ही युद्धनौका १९६१ मध्ये इंग्लंडकडून विकत घेण्यात आली होती. १९७१च्या पाकविरुद्धच्या युद्धात या युद्धनौकेने मोलाची कामगिरी बजावली होती. १९९७ मध्ये ‘आयएनएस विक्रांत’ नौदलातून निवृत्त झाली. तिच्या स्मरणार्थ नव्या नौकेला तिचे नाव देण्यात येणार आहे. ‘आयएसी-१’ असे नाव का देण्यात आले आहे?‘आयएनएस विक्रांत’ या स्वदेशी बनावटीच्या विमानवाहू युद्धनौकेची रचना आणि बांधणी देशातच करण्यात आली आहे. म्हणून या प्रकल्पाला स्वदेशनिर्मित विमानवाहू नौका (आयएसी असे संबोधले जाते. विमानवाहू युद्धनौकेची उभारणी ही भारतीय नौदलासाठी अभिमानास्पद कामगिरी आहे. यातून भारतीय नौदलाची ताकद सुस्पष्ट होते. १४ डेक्स नौकेवर असतील१७०० नौसैनिकांना राहता येईल२३०० नौकेवरील दालनांची संख्यासर्व प्रकारची लढाऊ विमाने यावरून वाहून नेता येतील.नव्या ‘विक्रांत’ची वैशिष्ट्ये काय आहेत?५९ मीटर उंची२६२ मीटर लांबी६२ मी़टर रुंदी४०,००० टन वजनकमाल वेग : २८ सागरी मैल प्रतितासकिमान वेग : १८ सागरी मैल प्रतितास