शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

चीन, पाकिस्तान सावधान, भारताकडे आहे विक्रांत! सागरी सीमांची अभेद्य तटबंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2021 08:43 IST

स्वदेशी बनावटीच्या विमानवाहू युद्धनौका बनविण्याची क्षमता भारताने प्राप्त केली असल्याचे यातून सिद्ध होणार आहे. त्यामुळे चीन आणि पाकिस्तानी नौदलाला भारतापासून अधिक सावध रहावे लागणार आहे.

‘आयएनएस विक्रांत’ या स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका सरावाच्या अंतिम टप्प्यात आहे. आपल्या सागरी सीमांची तटबंदी अभेद्य करण्यात ‘आयएनएस विक्रांत’ महत्त्वाची भूमिका निभावणार आहे. स्वदेशी बनावटीच्या विमानवाहू युद्धनौका बनविण्याची क्षमता भारताने प्राप्त केली असल्याचे यातून सिद्ध होणार आहे. त्यामुळे चीन आणि पाकिस्तानी नौदलाला भारतापासून अधिक सावध रहावे लागणार आहे. भारताची सागरी प्रहारक्षमता वाढणार असल्याने दोन्ही शत्रूदेशांना धडकी भरली आहे. काय आहे ही युद्धनौका आणि हा प्रकल्प भारतासाठी का महत्त्वाचा आहे, जाणून घेऊ या.

आयएनएस विक्रांत असे नाव का देण्यात आले आहे?भारताच्या पहिल्यावहिल्या युद्धनौकेचे नाव ‘आयएनएस विक्रांत’ हेच होते.१९,५०० टन वजनाची ही युद्धनौका १९६१ मध्ये इंग्लंडकडून विकत घेण्यात आली होती. १९७१च्या पाकविरुद्धच्या युद्धात या युद्धनौकेने मोलाची कामगिरी बजावली होती. १९९७ मध्ये ‘आयएनएस विक्रांत’ नौदलातून निवृत्त झाली. तिच्या स्मरणार्थ नव्या नौकेला तिचे नाव देण्यात येणार आहे. ‘आयएसी-१’ असे नाव का देण्यात आले आहे?‘आयएनएस विक्रांत’ या स्वदेशी बनावटीच्या विमानवाहू युद्धनौकेची रचना आणि बांधणी देशातच करण्यात आली आहे. म्हणून या प्रकल्पाला स्वदेशनिर्मित विमानवाहू नौका (आयएसी असे संबोधले जाते. विमानवाहू युद्धनौकेची उभारणी ही भारतीय नौदलासाठी अभिमानास्पद कामगिरी आहे. यातून भारतीय नौदलाची ताकद सुस्पष्ट होते. १४ डेक्स नौकेवर असतील१७०० नौसैनिकांना राहता येईल२३०० नौकेवरील दालनांची संख्यासर्व प्रकारची लढाऊ विमाने यावरून वाहून नेता येतील.नव्या ‘विक्रांत’ची वैशिष्ट्ये काय आहेत?५९ मीटर उंची२६२ मीटर लांबी६२ मी़टर रुंदी४०,००० टन वजनकमाल वेग : २८ सागरी मैल प्रतितासकिमान वेग : १८ सागरी मैल प्रतितास