शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

भारताने फेटाळला पाकचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 2:23 AM

पाकिस्तानसोबत चर्चा करण्याची भारताची तयारी आहे, असा दावा करणाऱ्या पाकिस्तानमधील प्रसारमाध्यमांचे वृत्त भारताने फेटाळून लावले आहे.

नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत चर्चा करण्याची भारताची तयारी आहे, असा दावा करणाऱ्या पाकिस्तानमधील प्रसारमाध्यमांचे वृत्त भारताने फेटाळून लावले आहे. अभिनंदपर संदेशाला दिलेल्या उत्तरात भारताने असा कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही, असे विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी स्पष्ट केले.एक्स्प्रेस ट्रिब्युनने दिलेल्या वृत्तात असा दावा केला होता की, पाकने चर्चेसंबंधी नव्याने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी विभागीय समृद्धीसाठी पाकिस्तानसह सर्व देशांशी चर्चा करण्यास इच्छुक असल्याचे म्हटले आहे. पाकचे पंतप्रधान इम्रान खान आणि विदेशमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांच्या अभिनंदपर संदेशाला प्रचलित राजनैतिक पद्धतीनुसार पंतप्रधान मोदी आणि विदेशमंत्र्यांनी उत्तर दिले. उत्तरादाखल संदेशपत्रात स्पष्टपणे अधोरेखित करण्यात आले की, पाकिस्तानसह सर्व शेजारील देशांशी सहकार्यपूर्ण संबंध ठेवण्यास भारत इच्छुक आहे.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान