शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

सर्व प्रमुख खरीप पिकांच्या आधारभूत किंमतीत वाढ; आर्थिक बाबींबिषयक समितीची मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2019 05:30 IST

आधारभूत किंमती टप्प्याटप्प्याने वाढवून शेतक-यांचे उत्पन्न सन २०२४ पर्यंत दुप्पट करण्याचा सरकारचा इरादा आहे.

नवी दिल्ली : शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालास खर्चाच्या किमान दीडपट भाव देण्याचे सूत्र कायम ठेवून केंद्र सरकारने सन २०१९-२० या हंगामातील सर्व प्रमुख खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला.केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक बाबीविषयक समितीने यास मंजुरी दिली. याचा देशभरातील ८६ टक्के अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना लाभ होईल, असा दावा आहे. बाजार भाव या किमान आधारभूत भावापेक्षा खाली गेले तर सरकारने या भावाने शेतमाल खरेदी करायचा, अशी ही योजना आहे. अन्न महामंडळ व इतर संस्था तृणधान्यांची, नाफेड कडधान्यांची व कापूस महामंडळ व नाफेड कपाशीची.शेतमाल आधारभूत किमतींना खरेदी करण्यात या संस्थांना जो तोटा होईल, त्याची भरपाई केंद्र सरकार करेल. आधारभूत किंमती टप्प्याटप्प्याने वाढवून शेतक-यांचे उत्पन्न सन २०२४ पर्यंत दुप्पट करण्याचा सरकारचा इरादा आहे.आधारभूत किंमतीतील वाढभात (धान) (सामान्य) ६५भात (धान) ( ए ग्रेड) ६५ज्वारी (हायब्रीड) १२०ज्वारी (मालदांडी) १२०बाजरी ५०नाचणी २५३मका ६०तूर १२५मूग ७५उडीद १००भूईमुग २००सूर्यफूल २००सूर्यफूल(पिवळे)३११तीळ २३६जवस६३कपाशी (लांब)१०५कपाशी (मध्यम)१००(प्रति क्विंटल रुपयांत)

टॅग्स :Farmerशेतकरी