शहरं
Join us  
Trending Stories
1
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
4
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
5
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
6
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
7
Success Story : शेतकऱ्याच्या मुलानं बनवलं Nirmaला मोठा ब्रँड; सायकलवरुन ₹३ किलोनं विकली पावडर; वाचा करसनभाईंची कहाणी
8
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
9
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
10
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
11
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
12
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
13
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
14
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
15
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
16
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
17
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
18
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
19
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
20
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल

एकाही स्थलांतरितास बाहेर जाऊ देऊ नका; केंद्राची राज्यांना सक्त ताकीद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 2:14 AM

निर्देशांचे पालन करण्याची जबाबदारी व्यक्तिश: जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकाºयांवर टाकण्यात आली.

नवी दिल्ली : सर्व राज्यांनी आपापल्या सीमा परिणामकारकपणे सील कराव्यात आणि पोटासाठी परराज्यांतून आलेल्या एकाही स्थलांतरित मजूर वा कामगारास घरी परत जाण्यासाठी राज्याबाहेर जाऊ देऊ नका, अशी सक्त ताकीद केंद्र सरकारने रविवारी दिली.

दिल्लीतून घरी परत निघालेल्या हजारो स्थलांतरित कामगारांना दिल्ली सरकारने शेकडो बसने सीमेपर्यंत नेऊन सोडणे व त्यांना तेथून गावोगावी पोहोचविण्यासाठी उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने १२०० सरकारी बसची व्यवस्था करण्यामुळे शनिवारी राजधानीत ‘लॉकडाऊन’चा उघडपणे फियास्को झाला.

या प्रकारावर सर्वदूर टीका झाल्यानंतर कॅबिनेट सचिव राजीव गौबा व केंद्रीय गृहसचिव यांनी राज्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांची कानउघाडणी करून वरीलप्रमाणे सक्त तंबी दिली. २१ दिवसांचा देशव्यापी ‘लॉकडाऊन’ ऐनवेळी लागू केल्याने लाखो स्थलांतरित कामगारांचे गेले तीन दिवस जे अतोनात हाल झाले त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘आकाशवाणी’वरील ‘मन की बात’मधून हात जोडून क्षमायाचना करीत असतानाच दुसरीकडे ही तंबी दिली गेली, हे लक्षणीय आहे. निर्देशांचे पालन करण्याची जबाबदारी व्यक्तिश: जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकाºयांवर टाकण्यात आली.

देशातील मृतांची संख्या २७ वर

च्देशभरातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता २७ वर पोहोचली आहे. भारतभरातील रुग्णांच्या संख्येने हजाराची संख्या ओलांडली आहे. आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, आम्ही सर्व जण लॉकडाऊनमध्ये आहोत. या काळात मानसिक स्वास्थ्याबाबत काही समस्या निर्माण झाली तर याबाबत बंगळुरू येथील राष्टÑीय मानसिक आरोग्य संस्था व इतर संस्थांकडून मिळून मार्गदर्शन देऊ.

लष्करातील दोघांना लागण

भारतीय लष्करातील दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. यात कोलकाता येथील कर्नल डॉक्टर व डेहराडून येथील जेसीओ आहे. श्रीनगर येथे एका जवानाला लागण झाल्याचे वृत्त खोटे असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCentral Governmentकेंद्र सरकार