शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
2
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
3
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
4
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
5
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
6
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
7
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
8
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
9
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
10
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
11
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
12
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
13
‘सैयारा’- एक अख्खी पिढी इतकी पागल का झाली आहे?
14
समलिंगी मातेच्या जोडीदारालाही ‘पितृत्व रजा’!
15
‘सहकारा’चा मंत्र गावागावांत पोहोचावा म्हणून..राष्ट्रीय सहकार धोरण २०२५, एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य
16
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
17
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
19
अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेचा मुंबईकरांना भुर्दंड का?  मुंबई महानगरपालिकेवर उच्च न्यायालयाचे ताशेरे
20
विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  

राजनाथ सिंह थोड्याच वेळात करणार महत्त्वाची घोषणा; संरक्षण मंत्रालयाकडून ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2020 09:50 IST

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह थोड्याच वेळात मोठी घोषणा करणार आहेत. भारत आणि चीनमध्ये असलेल्या तणावामुळे ही घोषणा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.  

नवी दिल्ली - संरक्षण मंत्री राजनाथ सिंह थोड्याच वेळात मोठी घोषणा करणार आहेत. संरक्षण मंत्रालयाने रविवारी सकाळी (9ऑगस्ट) याबाबत ट्विट केले आहे. राजनाथ सिंह सकाळी दहा वाजता महत्त्वाची घोषणा करणार असल्याचं म्हटलं आहे. भारत आणि चीनमध्ये असलेल्या तणावामुळे ही घोषणा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. 

पँगाँग त्सो व डेपसांग क्षेत्रात चिनी सैनिकांनी स्व-हद्दीत मागे जाण्यावर भारत ठाम आहे. शनिवारी दिवसभर लष्करी अधिकाऱ्यांच्या चर्चेदरम्यान भारताने पुन्हा हाच मुद्दा उपस्थित केला. गलवान खोरे व झटापट झाली त्या ठिकाणाहून चिनी सैनिक त्यांच्या हद्दीत मागे हटले आहेत, मात्र पँगाँग सरोवराच्या हद्दीतून सैनिकांना मागे येण्याचे आदेश अद्याप चीनने दिले नाहीत. भारतीय अधिकाऱ्यांनी याचीच आठवण चिनी अधिकाऱ्यांना करून दिली. जूनमधील हिंसक झटापटीनंतर सलग सहाव्यांदा दोन्ही बाजूंचे अधिकारी चर्चा करीत आहेत.

मागील आठवड्यात लेफ्टनंट जनरल अधिकाऱ्यांमधील चर्चेनंतर कमांडर स्तरावर चर्चा सुरू आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल व चिनी परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यात ठरल्याप्रमाणे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक स्व-हद्दीतून ठरलेल्या ठिकाणी सैन्य माघारीचा पुनरूच्चार भारताने वारंवार केला. प्रत्येक चर्चेदरम्यान सकारात्मक संवादाचा आव आणणाऱ्या चीनने प्रत्यक्षात ही मागणी मान्य केली नाही. गलवान खोऱ्यावर हक्क सांगणाऱ्या चीनने स्वहद्दीत माघार घेतली असली तरी अद्याप पँगाँग सरोवर हाच चर्चेचा मद्दा आहे. फिंगर पॉईंट 4, गोगरातून चिनी सैन्य मागे हटले. फिंगर पॉईंट 8 जवळूनही सैन्य माघारी परतले. सैन्य पूर्ण मागे हटल्याशिवाय चर्चेस अर्थ राहणार नाही, असेही भारताने आतापर्यंतच्या चर्चेदरम्यान सुनावले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

"देश जेव्हा जेव्हा भावूक झाला, त्यावेळी फाईल्स गायब झाल्या"

Breaking: विजयवाडामध्ये कोविड सेंटरला भीषण आग; 7 जणांचा मृत्यू

Google ने चीनला दिला जबरदस्त दणका; तब्बल 2500 यूट्यूब चॅनल केले डिलीट

Air India Plane Crash : अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाख, जखमींना 2 लाखांची मदत

माणुसकीला काळीमा! रुग्णालयात उपचारासाठी गेलेल्या वृद्ध महिलेला बेदम मारहाण, Video व्हायरल

JEE Main 2020 Exam : जेईई विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! परीक्षेसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर

'योगी आदित्यनाथांनी माफी मागावी'; मशिदीबद्दलच्या 'त्या' विधानावरून विरोधक आक्रमक

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहIndiaभारतindia china faceoffभारत-चीन तणाव