शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

पेन्शन योजनेचे सूत्र बदलल्याने टीका

By admin | Published: August 29, 2016 2:29 AM

पेन्शन योजनेचे सूत्र अचानक बदलल्यावरून संसदीय समितीने सरकारवर टीका केली आहे. हा तर करारभंग असल्याचे या समितीने म्हटले आहे.

नवी दिल्ली : पेन्शन योजनेचे सूत्र अचानक बदलल्यावरून संसदीय समितीने सरकारवर टीका केली आहे. हा तर करारभंग असल्याचे या समितीने म्हटले आहे. नव्या बदलानुसार १ सप्टेंबर २०१४नंतर सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना कमी लाभ मिळत आहेत. १ सप्टेंबर २०१४पूर्वी १२ महिन्यांच्या सरासरी पगारावर पेन्शनचा हिशेब केला जात होता. तो आता ६० महिन्यांच्या सरासरी पगारावर केला जाणार आहे. म्हणजेच १ सप्टेंबर २०१४च्या एक दिवस अगोदर निवृत्त होणाऱ्या व्यक्तीला १२ महिन्यांच्या सरासरीवर अधिक पेन्शन मिळणार, तर त्यानंतर एक दिवसाने निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याला ६० महिन्यांच्या सरासरीवर कमी पेन्शन मिळणार आहे. पावसाळी अधिवेशनात मांडल्या गेलेल्या एका अहवालानुसार, पेन्शन योजनेशी संबंधित कर्मचाऱ्यांना समान सूत्रावर आधारित पेन्शन मिळायला हवी.