शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

Coronavirus : 'शिंका आणि कोरोना पसरवा' म्हणणाऱ्या इन्फोसिसच्या इंजिनीअरला अटक झाली, नोकरीही गेली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2020 14:59 IST

Coronavirus : कोरोना व्हायरस पसरवण्यासाठी लोकांना भडकवल्याचा आरोप पोलिसांनी केला त्याला अटकही करण्यात आली आहे.

नवी दिल्ली जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी भारतासह अनेक देशांनी लॉकडाऊन करण्याची घोषणा केली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत तब्बल 27,365 लोकांचा मृत्यू झाला असून 597,267 लोकांना संसर्ग झाला आहे. तर 133,363 लोक बरे झाले आहेत. भारतात गुरुवारी (26 मार्च) एका दिवसात तब्बल सात जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला  आहे. तर 20 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 700 हून अधिक  झाली आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका इंजिनिअरने आपल्या फेसबुक अकाऊंटवरून एक खळबळजनक पोस्ट केली आहे.

इन्फोसिस या कंपनीत काम करणाऱ्या बंगळुरूतील एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने कोरोना पसरवूया अशा आशयाची एक पोस्ट लिहिली आहे. यामध्ये त्याने लोकांना घराबाहेर पडा आणि शिंका असं म्हटलं आहे. कोरोना व्हायरस पसरवण्यासाठी लोकांना भडकवल्याचा आरोप पोलिसांनी केला असून त्याला अटकही करण्यात आली आहे. इन्फोसिसने याप्रकरणाची गंभीर दखल घेत त्याच्यावर कारवाई केली आहे. सॉफ्टवेअर इंजिनिअरला कामावरून काढून टाकण्यात आले आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, इंजिनिअरने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये चला, बाहेर या आणि मोकळ्या जागेत शिंका आणि कोरोना पसरवाअसं म्हटलं आहे. लोकांना कोरोना व्हायरस पसरवण्यासाठी भडकवणाऱ्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला अटक करण्यात आल्याची माहिती बंगळुरूतील पोलिसांनी दिली आहे. तसेच इन्फोसिसने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट करून इंजिनिअरला कामावरून काढून टाकत असल्याची माहिती दिली आहे. इंजिनिअरने केलेली सोशल मीडिया पोस्ट इन्फोसिसच्या आचारसंहिता आणि समाजाप्रती त्याच्या बांधिलकीच्या विरोधात आहेअसं ही कंपनीने म्हटलं आहे.

भारतात शुक्रवारी (मार्च) आणखी चौघांचा मृत्यू झाल्याने कोरोना व्हायरसने मृत्यू झालेल्यांची संख्या 20 वर पोहोचली असून संसर्गित रुग्णांची संख्या 879 झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासांत नवीन 75 रुग्ण आढळले. भारतात लॉकडाऊनसोबत तपासणीला गती दिली जात असताना संसर्गित रुग्णांची संख्या वाढत आहेही चिंताजनक बाब आहे. याच दरम्यान तेलंगणातील शमशाबादमध्ये एक भीषण अपघात आहे. या अपघातातजणांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. कोरोना व्हायरसमुळे काही काम नसल्याने आपल्या गावी जाणाऱ्या मजुरांच्या वाहनाचा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : काम नसल्याने गावी परतणाऱ्या मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू

CoronaVirus : भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ८७९ वर पोहोचली, आतापर्यंत २० जणांचा मृत्यू

CoronaVirus : भारताची कोरोनापासून लवकरच मुक्तता; शास्त्रज्ञांना दिसला आशेचा किरण!

'भारतीय अर्थव्यवस्था भक्कम', पतधोरणाबाबत समितीने घेतले एकमताने निर्णय

सेवा देण्यास स्पाईसजेट तयार, मजुरांसाठी मुंबई व दिल्लीहून काही उड्डाणे करण्याची तयारी

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतDeathमृत्यूPoliceपोलिसFacebookफेसबुकArrestअटकInfosysइन्फोसिस