शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

“शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमिष दाखविण्याचा मोदींचा प्रयत्न”; काँग्रेसचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2024 07:43 IST

देशातील बेकारी, महागाई या समस्या संपविणे मोदी सरकारला शक्य झालेले नाही. त्यामुळे जनता संतापलेली आहे, असा दावा करण्यात आला आहे.

पाटणा : तिसऱ्यांदा केंद्रात सरकार स्थापन करणे खूप अवघड आहे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कळून चुकले आहे. उद्धव ठाकरेशरद पवार यांना आमिष दाखविण्याचा प्रयत्न मोदी यांनी केला, असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शनिवारी केला. 

ते एका पत्रकार परिषदेत म्हणाले की, इंडिया आघाडी सोडून शरद पवारउद्धव ठाकरे यांनी आमच्यासोबत यावे. त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नंदुरबार येथील सभेत म्हटले होते. काँग्रेससोबत स्वत:ला राजकीयदृष्ट्या संपवून घेण्यापेक्षा आमच्यासोबत येणे केव्हाही चांगले, असे मोदी म्हणाले होते. मोदी यांचा करिष्मा आता संपलेला आहे. 

देशातील बेकारी, महागाई या समस्या संपविणे मोदी सरकारला शक्य झालेले नाही. त्यामुळे जनता संतापलेली आहे, असा दावाही मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. मोदी हे हिंदू-मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, जनता आता फसणार नाही, असा दावा खरगे यांनी केला.

 

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेcongressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Sharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरे