शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही चार नाही तर आठ मुलं जन्माला घाला, आम्हाला..."; असदुद्दीन ओवेसींचे अमरावतीत नवनीत राणांना प्रत्यूत्तर
2
मनपा निवडणुकीनंतर प्रणिती शिंदेंचा भाजप प्रवेश, फडणवीस- शिंदेंमध्ये डील; सुजात आंबेडकरांचा खळबळजनक दावा
3
शरद पवार यावेळी खासदार बनू शकणार नाहीत? ओवेसी यांनी राज्यसभेचे गणित सांगितले; भविष्यातील राजकारणाचे दिले संकेत
4
नेहरुंनीही नेपाळच्या राजाला काठमांडूतून उचललेले?; व्हेनेझुएलाच्या निमित्ताने त्या ऐतिहासिक घटनेची चर्चा...
5
नवरा कामासाठी दुबईला, भाच्याच्या प्रेमात वेडी झाली बायको; १० लाखांचे दागिने घेऊन गेली पळून
6
धर्मेंद्र यांच्या निधनानंतर स्वतंत्र प्रार्थना सभा का ठेवली? झाल्या चर्चा; अखेर हेमा मालिनींनी दिली प्रतिक्रिया
7
"अभिषेक असता तर भाजपची हिम्मत झाली नसती"; दहिसरमध्ये ठाकरेंचा हल्लाबोल, म्हणाले, "तेजस्वीसोबत भांडण नाही"
8
भविष्यातील तंत्रज्ञान! झोमॅटोच्या मालकाच्या चेहऱ्यावर हे कोणते गॅजेट?  नेटकरी झालेत अवाक् 
9
तुमच्या राजकारणात आमचे प्रश्न गेले कुठे..? कळंबोली, तळोजातील मतदार उमेदवारांवर नाराज
10
पुणे: मढेघाटात ट्रेकिंगला गेलेल्या विद्यार्थ्यांवर मधमाशांचा तुफान हल्ला; ३५ हून अधिक जण जखमी, स्थानिकांच्या सतर्कतेने अनर्थ टळला!
11
इराणमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली, सर्वोच्च नेते खोमेनी रशियाला पळून जाण्याचा तयारीत
12
"जय दुधाणे आणि हेमलतासारखी अटक विजय मल्याला कधी होणार?", मराठी अभिनेत्रीचा संतप्त सवाल
13
अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: १२ राशींपैकी बाप्पाची कृपा कोणावर? कोणाला फायदा? कोणाला तोटा?
14
Narayan Rane : 'मी एका उपशाखा प्रमुखाला ठार मारणार होतो, बाळासाहेब ठाकरेंनी मला समजावलं म्हणून...'; नारायण राणेंनी सांगितला किस्सा
15
ट्रंप यांनी जाहीर केली सरकारी मदत घेणाऱ्या देशांची लिस्ट; त्यात भारताचे तीन शेजारी, भारताचे नाव आहे का?
16
परेश रावल यांचं मराठी रंगभूमीवरील प्रेम पुन्हा दिसलं, प्रेक्षकांमध्ये बसून पाहिलं 'हे' नाटक
17
सुरक्षित गुंतवणुकीचा 'सुपर' पर्याय! पोस्टाच्या NSC मध्ये २.५० लाखांवर मिळवा १.१६ लाखांचे फिक्स व्याज
18
खळबळजनक! नायजेरियात २२ भारतीय खलाशांना बेड्या; मालवाहू जहाजावर कोकेन सापडले...
19
धक्कादायक! अमेरिकेत भारतीय तरुणीचा खून करून प्रियकर भारतात पसार; पोलिसांना भेटून आला...
20
वंदे भारत एक्सप्रेस रुळावरून घसरण्याचा कट! रुळांवर लाकूड ठेवल्याचे आढळले; मोठा अपघात टळला
Daily Top 2Weekly Top 5

Accident: ४० मृत्यू प्रति १०० किमी! रस्ते अपघाताचे भयावह चित्र, नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोचा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2022 09:35 IST

Accident: देशात दिवसेंदिवस वाहनांची संख्या  वाढत आहे. तसेच अपघातांची संख्याही वाढत आहे. गेल्या वर्षी (२०२१) रस्ते अपघातांत १,५५,६२२ जणांचा मृत्यू झाला असून, २०२० च्या तुलनेत १३.६ टक्के वाढ झाली आहे,

 -नितीन जगताप मुंबई : देशात दिवसेंदिवस वाहनांची संख्या  वाढत आहे. तसेच अपघातांची संख्याही वाढत आहे. गेल्या वर्षी (२०२१) रस्ते अपघातांत १,५५,६२२ जणांचा मृत्यू झाला असून, २०२० च्या तुलनेत १३.६ टक्के वाढ झाली आहे, अशी माहिती नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) भारतातील अपघाती मृत्यू आणि आत्महत्या अहवालातून समोर आली आहे. २०२० मध्ये रस्ते अपघातात १,३३,२०१ जणांचा मृत्यू झाला होता.

एकीकडे रस्ते अपघातात मृत्यूची संख्या वाढत आहे, तर दुसरीकडे अद्यापही काही राज्य सरकारांनी सुधारित मोटार वाहन कायदा लागू केला नाही. उत्तर प्रदेश आणि कर्नाटकमध्ये या कायद्यामुळे अपघाती मृत्यूत ८.३४ आणि ६.४१ टक्के घट झाली आहे. ज्या महामार्गावर किंवा द्रुतगती मार्गावर सर्वाधिक अपघात आणि मृत्यू झाले आहेत, ते निश्चित करून अपघात आणि मृत्यू रोखण्यासाठी मोहीम राबविण्याची गरज असून, ते झिरो फॅटॅलिटी कॉरिडॉरमध्ये रूपांतरित करणे आवश्यक आहे. - पीयूष तिवारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, सेव्ह लाइफ फाउंडेशन. 

अपघाताची कारणे     घटना     मृत्यू धोकादायक पद्धतीने वाहन चालविणे     १०३६२    ४२८५३भरधाव वेगाने वाहन चालविणे     २४०८२८    ८७०५० मद्यपान करून वाहन चालविणे     ७७१८    २९३५ सदोष वाहन चालविणे      ४३०६    २०२२ थकवा असताना वाहन चालविणे     २०५७    ९६२रस्ते पायाभूत सुविधांचा अभाव     २४४३    ११२९  नियमबाह्य वाहन पार्किंग     २७७१    १३३३  

महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर४,०३,११६ देशातील अपघात३,७,१८८४ जखमी१,५५,७२२ मृत्यू 

मृतांमध्ये तरुणांचा समावेश सर्वाधिक 

 तमिळनाडूमध्ये १५,३८४ जणांचा मृत्यू झाला आहे. हे प्रमाण  ९.८९  टक्के आहे.महाराष्ट्रात १३,९११ जणांनी जीव गमावला असून, हे प्रमाण  ८.९४  टक्के आहे.  गेल्या वर्षी रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दीड लाख लोकांमध्ये ६३ टक्के तरुणांचा समावेश आहे. राज्यांची तुलना केल्यास उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक २१,७९२ जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. देशातील एकूण मृत्यूपैकी हे प्रमाण ११४ टक्के आहे. 

टॅग्स :AccidentअपघातIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्र