शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
4
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
5
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
6
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
7
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
8
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
9
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
10
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
11
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
12
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
13
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
14
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
15
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
16
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
17
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
18
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
19
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
20
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
Daily Top 2Weekly Top 5

तीन श्रमिक रेल्वे धावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 00:54 IST

नाशिकरोड : कोरोनाच्या लॉकडाउनमुळे विविध राज्यांतील अडकून पडलेल्या कामगार व परप्रांतीयांना आपल्या गावी जाण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून सोमवार (दि. १) पासून देशभरात एकूण दोनशे स्पेशल रेल्वे धावण्यास सुरुवात झाल्या असून, त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेले नाशिकरोड रेल्वेस्थानक सोमवारी प्रवाशांच्या गर्दीने फुलून गेले. दिवसभरातून तीन प्रवासी रेल्वेस्थानकातून धावल्या.

नाशिकरोड : कोरोनाच्या लॉकडाउनमुळे विविध राज्यांतील अडकून पडलेल्या कामगार व परप्रांतीयांना आपल्या गावी जाण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून सोमवार (दि. १) पासून देशभरात एकूण दोनशे स्पेशल रेल्वे धावण्यास सुरुवात झाल्या असून, त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेले नाशिकरोड रेल्वेस्थानक सोमवारी प्रवाशांच्या गर्दीने फुलून गेले. दिवसभरातून तीन प्रवासी रेल्वेस्थानकातून धावल्या.रेल्वे प्रशासनाकडून देशभरात सोमवारपासून सोडण्यात आलेल्या २०० स्पेशल रेल्वेपैकी येणाऱ्या व जाणाºया एकूण २२ स्पेशल रेल्वे नाशिकरोड रेल्वेस्थानकात थांबणार आहेत. ज्या प्रवाशांनी अगोदरच स्पेशल रेल्वे तिकिटाचे आरक्षण केले आहे त्यांनाच स्थानकात सोडण्यात येत असून, उर्वरित रेल्वेस्थानकाचे सर्व मार्ग बंद ठेवण्यात आले आहेत. प्रवेशद्वारावर रेल्वेबरोबरच बिटको हास्पिटलचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी हजर होते. त्यांनी प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करून प्रवासासाठी रेल्वे स्थानकात सोडले, तर परराज्यांतून नाशिकला येणाºया प्रवाशांची आरोग्य तपासणी करून व त्यांचे नाव, पत्ता आदी माहिती घेण्यात येत आहे. सोमवारी पहाटे महानगरी एक्स्प्रेस नाशिकरोड रेल्वेस्थानकात थांबून प्रवाशांना घेऊन रवाना झाली. त्यानंतर दुपारी ४ वाजता पवन व कामायनी या रेल्वेमधून प्रवासी रवाना झाले. तसेच नाशिकरोडहून रेल्वेने जाणाºया प्रवाशांना गाडीच्या दीड तास आधी स्थानकात यावे लागले. त्यांना थर्मल स्क्रिनिंग सक्तीची होती. सोमवार पासून सुरू झालेल्या या रेल्वेस्थानक प्रबंधक आर. के. कुठार, वरिष्ठ वाणिज्य निरीक्षक कुंदन महापात्रा आदींच्या मार्गदर्शनाखाली नियोजन सुरू आहे. आरपीएफचे वरिष्ठ निरीक्षक एन. व्ही. गुहिलोत, सहायक निरीक्षक डी. पी. झगडे, रेल्वे पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वेस्थानक प्रवेशद्वार, प्लॅटफॉर्म व मालधक्का आणि देवीचौकातील पुलाखालीही बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.-----------------------------प्रत्येक रेल्वेगाडी गेल्यानंतर पाण्याचे नळ, बाकडे, प्लॅटफार्म, वेटिंग रुम आदी ठिकाणी सॅनिटाइज करण्यात आले. उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, कर्करोग, प्रतिकारशक्ती कमी असलेले लोक, गर्भवती महिला, दहा आणि त्याखालील मुले, ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींनी प्रवास करणे टाळावे, असे आवाहन रेल्वेने केले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक