शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
2
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
3
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
4
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
5
NCB आणि ATS ची मोठी कारवाई; 90 KG ड्रग्ससह 14 पाकिस्तानी नागरिकांना अटक
6
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
7
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
9
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
10
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
11
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
12
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
13
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
14
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
15
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
16
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
17
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
18
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
19
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
20
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली

उंबरदरीचे आवर्तन सुटल्याने शेतकऱ्यांत समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 12:00 AM

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील उंबरदरी धरणातून रब्बी पिकांसाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात आल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. ...

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील उंबरदरी धरणातून रब्बी पिकांसाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात आल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. धरणाची क्षमता ४८ दशलक्ष घनफूट इतकी असून, धरणातून जीवन प्राधिकरणाची ठाणगावसह पाचगाव पाणीपुरवठा ही बारमाही चालणारी तालुक्यातील एकमेव योजना आहे. चालू वर्षी पावसाचे प्रमाणही या भागात मोठ्या प्रमाणात होते. शेतकºयांनी आपल्या शेतात हरभरा, गहू, कांदे, मका आदी पिके मोठ्या प्रमाणावर घेतलेली असून, ती पिके आता काढणीसाठी येण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे ठाणगाव, पाडळी येथील शेतकºयांनी सिन्नर येथील लघु पाटबंधारे विभागात संपर्ककरून पाणी सोडण्याची मागणी केली. त्यानंतर उपविभागीय अधिकारी व्ही.डी. पाटील यांच्या आदेशाने लघुपाटबंधारे नंबर दोनचे शाखाधिकारी बी. डब्ल्यू. बोडके यांनी ठाणगाव व पाडळीच्या शेतकºयांसाठी उंबरदरी धरणातून पाच दशलक्ष घनफूट पाणी रब्बी पिकांना सोडण्याचे आदेश दिले आहेत. या आवर्तनामुळे बळीराजा सुखावला आहे.

टॅग्स :water transportजलवाहतूक