नाशिक : गुढीपाडवा म्हटला की साखरेच्या पाकापासून तयार करण्यात आलेले रंगीबेरंगी दागिने समोर येतात. पारंपरिक सण-समारंभ पूर्वीपेक्षा अतिउत्साहाने साजरे होत असताना दुसरीकडे साखरेच्या दागिन्यांची संख्याच कमी झाल्याचे दिसते. अनेकविध कारणांनी असे दागिने बनविण्याचे कारखाने बंद पडले आहेत.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}