भगूर नगरपालिका व देवळाली कॅम्प छावणी परिषदेच्या हद्दीतून मोठ्या प्रमाणात दुर्गंधीयुक्त सांडपाणी दारणा नदीपात्रात मिसळले जात असल्याने नदीच्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. ...
सुशिक्षित होताना सांस्कृतिक वारसा जपावा तसेच शिक्षणाची गंगा घरोघरी पोहचविण्यात मविप्र संस्था अग्रेसर असून, या संस्थेने चांगले विद्यार्थी आणि सुजाण नागरिक घडविले असल्याचे प्रतिपादन जळगावचे जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी शनिवारी (दि. १९) रावसाहे ...
एखाद्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विधायक कार्य घडते आणि अन्य संस्थांसाठी ते कार्य आदर्शवत तसेच मार्गदर्शक ठरते. असेच जलसंवर्धनाचे विधायक कार्य सामाजिक उत्तरदायित्व या संस्थेने करून मुळेगाव आणि वाहेगाव या दोन दत्तक गावांमध्ये हरितक्रांती घडविली आह ...
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात बंदीबांधवांनी बनविलेल्या शाडूमातीच्या पर्यावरणपूरक १५० गणेशमूर्ती हातोहात विकल्या गेल्या आहेत. बाजारभावापेक्षा कमी भावात व पर्यावरणपूरक शाडूमातीच्या गणरायाच्या मूर्तींना भाविकांनी प्राधान्य दिले आहे. ...
विविध क्षेत्रांत मुली मुलांप्रमाणेच प्रगती करीत आहेत. त्यामुळे सर्वांनी मुलगा-मुलगी असा भेद विसरून मुलींना वेगवेगळ्या क्षेत्रात नोकरी, व्यवसाय व संशोधनाच्या समान संधी निर्माण करून देण्याची गरज असून, अशाप्रकारे मुलींना समान संधी मिळाल्यास देशाला महासत ...
पेठरोड परिसरातील सराईत बालगुन्हेगार हृतिक ऊर्फ पाप्या राजू शेरगिल याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी त्याचा भाऊ हरीश ऊर्फ हºया शेरगिल याने आपल्या सहा साथीदारांसमवेत खुनातील प्रमुख संशयित चेतन संजय पवार (१७, शनिमंदिराशेजारी, पेठरोड, नाशिक) याच्यावर तिबेटीय ...
‘प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट’ असे म्हटले जाते, तसेच हजार शब्दांमध्ये जे मांडता येत नाही ते एक छायाचित्र सांगून जाते, याचा प्रत्यय रविवारी शहरात आला. नाशिक शहरासह जिल्ह्याची भ्रमंती करत विविध वृत्तपत्रांच्या छायाचित्रकारांनी टिपलेले नाशिकचे चौफेर सौं ...
सिन्नर तालुक्यातील सर्वात मोठ्या मुसळगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रवींद्र सूर्यभान शिंदे विजयी झाले. या चुरशीच्या निवडणुकीत शिंदे यांनी कृष्णा कचरू सिरसाट यांचा दोन मतांनी पराभव केला. ...
जिल्हा महानुभाव समितीच्या वतीने जिल्हा पातळीवरील भगवान श्रीचक्रधर स्वामी जयंती सोहळा दि. २२ व २३ रोजी पिंपळनारे, ता. चांदवड येथे साजरा होणार आहे. वडनेरभैरवनजीक आयोजित सोहळ्यात कीर्तन, भजन, व्याख्याने याद्वारे अहिंसा, अंधश्रद्धा व व्यसनमुक्ती या संदर् ...
परिसरात गेल्या दोन दिवासांपासून सुरू असलेल्या प्रचंड पर्जन्यवृष्टीमुळे गोदावरी नदीला पूर आला असून, गावात पाणी शिरले आहे. यामुळे वाहनधारक व दर्शनासाठी आलेल्या यात्रेकरूंची गैरसोय झाली. अनेक घरे व दुकानांमध्ये पाणी शिरले. येथील नागरिकांची पुराच्या पाण् ...