महिनाभरापूर्वी ‘भाव’ खाऊन असलेला कांदा जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये वाढलेल्या आवकेमुळे गडगडण्यास सुरुवात झाली आहे. नवीन कांदा बाजारात येईपर्यंत तेजीच्या अपेक्षेवर असलेले शेतकरी भाव पडल्यामुळे चिंतेत आहेत. ...
महिनाभरापूर्वी ‘भाव’ खाऊन असलेला कांदा वाढलेल्या आवकेमुळे गडगडण्यास सुरुवात झाली असून, नवीन कांदा बाजारात येईपर्यंत तेजीच्या अपेक्षेवर असलेले शेतकरी पुन्हा एकदा नैराश्याच्या गर्तेत अडकले आहेत. ...
‘सुंदर ते रूप’ हा अभंग, ‘श्री हरी भजसी मीरा’ हे भक्तिगीत तर ‘झिम्माड पावसात’ या भक्तिगीतासह विविध गीतांचे सादरीकरण रविवारी (दि. १०) ‘सुंदर ते रूप’ या कार्यक्रमात सादर करण्यात आले. परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास रसिक ...
प्रेमापोटी नव्हे तर स्वार्थासाठी माकडीण पाळली अन् तिच्या गळ्यात घुंगरूही बांधले. तिला अंगा-खांद्यावर घेऊन गावोगावी मिरविले; मात्र कालांतराने एका अज्ञात दरवेशीने अवघ्या अडीच ते तीन वर्षांच्या माकडिणीला बेवारस सोडून दिले. दरवेशीने गळ्यात बांधलेले घुंगर ...
प्रेयसी व तिच्या आजोबाच्या मदतीने पतीने पत्नीला बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी (दि़८) रात्रीच्या सुमारास गोरेराम लेनमध्ये घडली़ याप्रकरणी पती, प्रेयसी व तिचे आजोबा या तिघांना सरकारवाडा पोलिसांनी अटक केली आहे़ ...
भुलाबाई ही महाराष्ट्रातील एक देवी असून, भिल्लीणीचा वेश घेऊन भिल्लरूपी शंकराला भुलवायला आलेल्या पार्वतीला भुलाबाई असे म्हणतात. भुलोबा म्हणजे शंकर, तर भुलाबाई म्हणजे पार्वती. अशा या भुलाबाईचा उत्सव इंदिरानगर भागात प्रगती महिला मंडळाच्या वतीने साजरा करण ...
शहरात शासकीय रुग्णालय तसेच खासगी दवाखान्यांतून आरोग्यसेवा उपलब्ध असल्याने रुग्णांची सोय होते. परंतु दुर्गम आदिवासी पाड्यांवर आणि ग्रामीण भागात फारशी आरोग्यसेवा उपलब्ध नसल्याने येथील रुग्णांचे हाल होतात. ...