राज्य सरकारने गेल्या वर्षी संपुर्ण राज्यातून ३० लाख क्विंटल व नाफेडने २५ लाख क्विंटल तुरीची खरेदी केली आहे. या तुरीला आता एक वर्षे पुर्ण झाले असून, गुदामांमध्ये ती खराब होण्यापेक्षा सार्वजनिक वितरण प्रणालींतर्गंत शिधापत्रिकाधारकांना स्वस्त दरात वितरण ...
नाशिक : ‘रामनाम हे सदा सुखाचे निधान जाणा परमेशाचे’, ‘अमृताची फळे अमृताची वेली तोचि पुढे चाली बीजाची ही’ , ‘भक्तांसाठी केला उभा हा संसार’, ‘हे तुझे भजना कसे करावे, अरे ठाऊक मजला नाही’ या आणि अशा विविध भजनांचे सादरीकरण शुक्रवारी (दि. २९) ठक्कर डोम येथे ...
सटाणा : शंभर रु पये उसनवार न दिल्याने बागलाण तालुक्यातील चौगाव येथील मित्राचा दगडाने ठेचून खून करणाºया धुळे जिल्ह्यातील मोहदरी येथील तरूणाला मालेगाव सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस.एम.बेलेकर यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्याचे आदेश दिले. ...
इंदिरानगर : अतिक्रमणे हटविली जात नाहीत आणि पाणीप्रश्न निकालात निघत नसल्याने महापालिकेच्या पूर्व प्रभाग समितीच्या सभेत सदस्यांनी प्रशासनाला जाब विचारला. महापौर व आयुक्तांकडे तक्रार केल्यावरच कामे होत असतील तर प्रभाग सभा काय उपयोगाच्या आहेत, असा प्रश्न ...