स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालदिन म्हणून साजरी करण्यात आली. यानिमित्त शहरातील अनेक शाळांमध्ये वेशभूषा स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. ...
कुंभनगरी म्हणून सर्वदूर ओळख असलेल्या नाशिकच्या पर्यटनाला चालना मिळणार तरी कधी? हा प्रश्न अद्यापही अनुत्तरितच आहे. पर्यटनाला ‘बुस्ट’ देणाऱ्या महत्त्वाच्या प्रकल्पांना वर्षानुवर्षांपासून राजकीय अनास्था व प्रशासकीय उदासीनतेमुळे खीळ बसलेली आहे. ...
सातपूर औद्योगिक वसाहतीतील ग्रॅफाइट इंडिया (कार्बन कंपनी) कंपनीतून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे आजूबाजूच्या रहिवासी भागात प्रदूषण होत असल्याने या कंपनीवर कायदेशीर करण्याची मागणी प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. ...
आॅनलाइन वाहन खरेदी करणे एका लष्करी जवानास चांगलेच महागात पडले असून, त्यास भामट्याने तब्बल पावणेदोन लाखास गंडविले आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
संपूर्ण पंचवटी विभागात घंटागाड्यांचे नियोजन कोलमडले असले तरी मनपा प्रशासन कोणतीही कारवाई करत नाही रस्त्यावर खड्डे बुजविण्याची मागणी वारंवार केली तरी त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने संतप्त झालेल्या शिवसेना नगरसेवकाने पंचवटी प्रभाग समिती बैठकीत आरोग ...
सिन्नर : विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल अशा नामघोषात निघालेल्या नांदूरमधमेश्वर येथील भगवान गंगा मधमेश्वर पायी दिंडीचे प्रस्थान गुरुवारी सकाळी पूजा अर्चा करून आळंदीकडे झाले. या दिंडीचे देवूपर येथे उत्साहात स्वागत करण्यात आले. ...