त्र्यंबकेश्वर : संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रा अवघ्या पाच ते सहा दिवसांवर येउन ठेपली आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील यात्रेत निर्मल वारी अभियान राबविण्यात येणार असल्याने जय्यत तयारी नगरपरिषदेने सुरु केली आहे. ...
चांदोरी : अवकाळी पावसाच्या दणक्यामुळे व कडाक्याची थंडी सततचे वातावरण बदल यामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले असताना आता जिल्ह्यातील बहुतांश भागाचे अर्थकारण अवलंबून असलेल्या द्राक्षपिकालाही त्याचा फटका बसला आहे. ...
सिन्नर : तालुक्यातील नांदूरशिंगोटे-वावी रस्त्यावर असलेल्या मानोरी शिवारातील सानपवस्तीवर बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी झाल्याची घटना सोमवारी (१३) सकाळी पावनेनऊ वाजेच्या सुमारास घडली. ...
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमुळे लांबणीवर पडलेल्या महसूल विभागातील लिपिक संवर्गातील पदोन्नतीची यादी तयार असतानाही अजूनही यादी प्रसिद्ध होत नसल्याने लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. दरम्यान, महसूल विभागात अनेक रिक्त पदे असतानाही पदोन्नती म ...
मखमलाबाद येथील हरित विकास प्रकल्पाला शेतकºयांचा असलेला विरोध कायम असून, रविवारी झालेल्या बैठकीत विरोध करणाºया शेतकºयांची संख्या अधिक वाढल्याचा दावा करण्यात आला. या प्रकल्पामुळे शेतकºयांचे नुकसान होणार असून, शेतकरी यात पुरता अडकण्याची शक्यता असल्याने ...
न्यायदानाची प्रक्रि या अथांग सागरासारखी आहे. कायद्याचे नेमके सादरीकरण करीत वकिलांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत गतिमान न्यायदानासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी. बी. वराळे यांनी केले. ...