आजही अनेक ब्रिटिशकालीन कायदे राबविले जात असून, आधुनिकतेकडे जात असताना कालबाह्य ठरणाऱ्या कायद्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी कायद्यांचे सिंहावलोकन करण्याची गरज असेल तर अवश्य केले पाहिजे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. ...
नाशिक जिल्ह्यातील चार आदिवासी तालुक्यांतील नऊ ग्रामपंचायतींचे विभाजन करून नव्याने सोळा ग्रामपंचायतींची निर्मिती करण्याच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असून, गेल्या आठ वर्षांनंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात नवीन ग्रामपंचायतींची निर्मिती कर ...
नात्यांची पहिली ओळख तशी रक्ताच्या नात्यांपासून होते. ती वीण जसजशी वाढत जाते, त्यानुसार अन्य गोतावळ्याची त्यात भर पडत जाते. वयोमानपरत्वे आणि आपल्या वागण्या-बोलण्यानुसारही काही नात्यांची निर्मिती कळत-नकळत होत जाते. तरीदेखील सुख-दु:खाचे प्रसंग जेव्हा उद ...
लासलगाव बसस्थानकावर घडलेल्या प्रकारानंतर मुख्य संशयित रामेश्वर व त्याच्या मामाने घटनास्थळावरून पलायन केले. भयभीत झालेल्या रामेश्वरने लासलगाव रेल्वेस्थानक गाठले. तेथून रेल्वेलाईननेच मजल-दरमजल करीत पायीच रात्री मनमाडला पोहचला. तेथे तो फलाटाबाहेर थांबला ...
नागरिकांना घरपट्टी आकारणी करताना त्यात शिक्षणकराची वसुली करूनही त्याचा जिल्हा परिषदेकडे भरणा न करणाऱ्या जिल्ह्यातील नगरपालिकांना कायदेशीर सल्ल्यानुसार नोटीस देऊन रक्कम वसूल करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. जिल्ह्यातील सहा नगरपालिकांकडे सुमा ...
जुलै २०१९ मध्ये तलाठी पदासाठी झालेल्या परीक्षेच्या निकालानंतर सुमारे दोन महिन्यांनी जाहीर झालेल्या प्रतीक्षा यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी सोमवार, दि. १७ पासून सुरू होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालय आव ...
अर्थकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीच्या सदस्यत्वासाठी सर्वच पक्षात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तथापि, भाजप अंतर्गत स्पर्धा सुरू असताना शिवसेनेने यंदा एक जागा वाढवून मिळवण्यासाठी थेट आयुक्तांना पत्र दिले आहे. ...
महापालिकेच्या वतीने दिव्यांगांना देण्यात येणाऱ्या योजना क्रमांक तीनसाठी नव्याने अर्ज करण्याची सक्ती केली जात असल्याने दिव्यांगांना पाठपुराव्यासाठी धावपळ करावी लागत आहे. या प्रकरणी तोडगा काढण्याची मागणी होत आहे. ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे येत्या १८ पासून सुरू होणाऱ्या बारावी परीक्षेची तयारी पूर्ण झाली असून, विभागातील २४३ केंद्रांवर सदर परीक्षा घेतली जाणार आहे. नाशिक जिल्ह्यातील ७५ हजार ३४३ विद्यार्थ्यांसह विभागातून सुमारे ...
आजच्या काळात अनेक माध्यमे उपलब्ध असून, नवोदित कलाकारांनी कुठल्याही कलेचे शिक्षण घेताना स्वत:ला झोकून द्यायला हवे, असे आवाहन नवी दिल्ली येथील ललित कलाअकादमीचे अध्यक्ष उत्तमराव पाचारणे यांनी केले. ...