कोरोना व्हायरसच्या धसक्याने पोल्ट्री उत्पादकांकडून मका पिकास मागणी कमी झाली आणि उन्हाळ मक्याचे उत्पादन वाढल्याने मक्याच्या दरात घसरण होत असल्याने मका उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे पिवळे सोने फिके पडले असून, पुढील भवितव्य धोक्यात आल्या ...
ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांचा पाच वर्षांपूर्वी गोळ्या घालून निर्घृण खून करण्यात आला होता. पाच वर्षांत आरोपींना अटक करण्यात आली नाही. याच्या निषेधार्थ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि राष्ट्र सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी ये ...
जळगाव नेऊर विद्यालयाच्या प्रांगणात पुलवामा हल्ल्यातील शहिदांना मानवंदना प्रसंगी भारत मातेच्या रक्षणासाठी सिमेवर लढत असलेल्या सैनिक कुटुंब, वीरमाता, वीरपत्नी, आजी-माजी सैनिकांच्या कुटुंबाचा सत्कार करण्यात आला. यावेळी सैनिकांचे कुटुंबांना गहिवरुन आले. ...
येवला तालुक्यातील मुखेड रस्त्यावरील मुखेड-खडकीमाळ (मानोरी बुद्रुक) या दोन किलोमीटर रस्त्याच्या अंतराचे नव्याने खडीकरण करून डांबरीकरण करण्याचे काम सुरू आहे. मात्र, सदर रस्त्याचे सुरू असलेले काम हे निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्र ार मानोरी बुद्रुक व मुखे ...
गेल्या वर्षीचा दुष्काळ अन् यंदा लांबलेला परतीचा पाऊस यामुळे राज्यभर उसाचे उत्पादन घटत साखर उताराही घटला असून, अनेक कारखान्यांचा गळीत हंगाम मार्चअखेर आटोपणार आहे. मध्य विभागात नाशिक जिल्ह्यातील कादवाचा साखर उतारा सर्वाधिक ११.४३ टक्के असून, कादवात दोन ...
वैतरणानगर : श्रमजीवीच्या वेठबिगारमुक्ती मोहिमेमुळे मागील आठवड्यात इगतपुरी तालुक्यातील दांपत्याची अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथून सुटका केल्याची घटना ताजी असतानाच ... ...
केंद्र सरकारच्या धोरणांमुळे आज देशासमोर अर्थव्यवस्थेचे गंभीर आव्हान उभे ठाकले असताना केंद्र सरकार सीएए, एनपीआर, एनआरसीसारखे कायदे करून देशात अराजकता माजविण्याचे काम करीत आहे. अशावेळी देशातील केरळ, पंजाबसह अनेक गैरभाजप राज्य सरकारांनी विधानसभेचे विशेष ...
एमआयएम, मुंबईचे प्रवक्ते, तसेच भायखळ्याचे माजी आमदार वारीस पठाण यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचा मनसेच्या वतीने निषेध करण्यात आला असून, पठाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी पिंपळगाव बसवंतचे पोलीस निरीक्षक संजय महाजन यांच्याकडे निवेदनाद्वारे केल ...
मालेगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत. त्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. येत्या मे महिन्यापर्यंत शहरातील विविध मुख्य रस्त्यांची कामे मार्गी लागतील, असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी केले. ...